श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास रहित करून ‘वैष्णोदेवी श्राइन बोर्डा’च्या धर्तीवर नवी व्यवस्था निर्माण केली जाण्याची शक्यता
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरातील दानाच्या चोरीनंतर श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास रहित करून तेथे वैष्णोदेवी श्राइन बोर्डच्या धर्तीवर नवी व्यवस्था निर्माण केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, मंदिराचे व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवस्था आता थेट प्रशासनाच्या (सरकारच्या) नियंत्रणाखाली जाऊ शकते. म्हणजे श्रीराममंदिराचेही सरकारीकरण होऊ शकते.

२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ४ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
तुर्भे रेल्वेस्थानकाजवळील पदपथांच्या सुधारणेचे काम चालू !