बीरभूमच्या प्रकरणावरून बंगाल विधानसभेत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या आमदारांमध्ये हाणामारी

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असतांनाच आता विधानसभेतही तिच स्थिती असणे, हे राज्यात आता बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचीच वेळ आली असल्याचे द्योतक आहे !

बंगालमध्ये आतापर्यंत सापडले ३५० हून अधिक गावठी बाँब

बंगालमधील ही स्थिती राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची अपरिहार्यता स्पष्ट करणारी आहे !

बीरभूम (बंगाल) येथे २०० हून अधिक गावठी बाँब जप्त !

बंगाल हा गावठी बाँबनिर्मितीचा कारखाना झाला असून ही स्थिती पालटण्यासाठी तेथे राष्ट्रपती राजवट लावणेच योग्य !

बंगालमधून लोक पलायन करत असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा !

राज्यसभेत मागणी करतांना भाजपच्या खासदार रूपा गांगुली यांना अश्रू अनावर  !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या, तर नगरसेविकेला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता असतांना तेथे या पक्षाचे कार्यकर्तेच सुरक्षित नसतील, तर ‘सामान्य जनता कशी जगत असेल ?’, याचा विचारही न केलेला बरा !

हत्याकांडास कारणीभूत असलेल्यांना जनतेने क्षमा करू नये ! – पंतप्रधान मोदी

बीरभूमतील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे १२ घरांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेवर पंतप्रधानांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

बंगालला दुसरे काश्मीर होण्यापासून वाचवा !

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते भादू शेख यांची हत्या करण्यात आल्यानंतर येथे काही घरांची जाळपोळ करण्यात आली. यात १० जणांना जिवंत जाळून ठार मारण्यात आले.

बीरभूम (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या पंचायत नेत्याच्या हत्येनंतर १० जणांना जिवंत जाळले !

या घटनेवरून आता केंद्र सरकारने बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

ममता बॅनर्जी यांचा पुतण्या आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांची ‘ईडी’कडून चौकशी !

‘ईडी’ला बॅनर्जी यांच्याशी संबंधित पुरावे मिळाल्याने त्यांची अन् त्यांची पत्नी यांची चौकशी केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.