बीरभूमच्या प्रकरणावरून बंगाल विधानसभेत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या आमदारांमध्ये हाणामारी
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असतांनाच आता विधानसभेतही तिच स्थिती असणे, हे राज्यात आता बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचीच वेळ आली असल्याचे द्योतक आहे !