बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारकडून पर्यटन विभागातील खासगी मुसलमान कर्मचार्यांना ईद निमित्त ४ सहस्र ८०० रुपये भेट !
दिवाळी किंवा हिंदूंच्या अन्य सणांच्या वेळी हिंदु कर्मचार्यांना कधी अशी भेट तृणमूल काँग्रेस देते का ?
दिवाळी किंवा हिंदूंच्या अन्य सणांच्या वेळी हिंदु कर्मचार्यांना कधी अशी भेट तृणमूल काँग्रेस देते का ?
भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. एवढेच कशाला भाजपच्या अनेक नेत्यांवर यापूर्वीही जीवघेणी आक्रमणे झाली आहेत. ही रोखण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने धोरणात्मक पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !
काँग्रेस समर्थक अधिवक्त्यांकडून काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांचा विरोध
बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हत्या होत असतांना केंद्र सरकार तेथे राष्ट्रपती राजवट का लागू करत नाही ?
महाराष्ट्रात उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव, बिहारमध्ये बोचहा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलचा उमेदवार, छत्तीसगडमध्ये काँग्रेस उमदेवार विजयी झाला.
अत्यंत असंवेदनशील असणार्या ममता बॅनर्जी यांचे जनताद्रोही विधान ! राजकारण करण्यापेक्षा मुलीला न्याय मिळायला हवा ! बलात्कारासंबंधी अशी मानसिकता बाळगणार्या बॅनर्जी यांच्या राज्यात पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, याची सूतराम शक्यता नाही, हेच खरे !
कर्नाटकातील काँग्रेसचे मुसलमान आमदार अशी मागणी करू लागले आहेत, हे आश्चर्यकारकच होय ! याला साम्यवादी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्ष पाठिंबा देतील का ?
भाजपचे कट्टर समर्थक मतदान करण्यासाठी बाहेर पडू नयेत, यासाठी त्यांना घाबरवा किंवा धमकी द्या. जर ते मतदान करण्यासाठी जात असतील, तर त्यानंतर त्यांनी कुठे रहायचे हे स्वतःच ठरवावे, अशी धमकी त्यांनी दिली.
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असतांनाच आता विधानसभेतही तिच स्थिती असणे, हे राज्यात आता बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचीच वेळ आली असल्याचे द्योतक आहे !
बंगालमधील ही स्थिती राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची अपरिहार्यता स्पष्ट करणारी आहे !