हत्याकांडास कारणीभूत असलेल्यांना जनतेने क्षमा करू नये ! – पंतप्रधान मोदी

बीरभूमतील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे १२ घरांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेवर पंतप्रधानांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

बंगालला दुसरे काश्मीर होण्यापासून वाचवा !

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते भादू शेख यांची हत्या करण्यात आल्यानंतर येथे काही घरांची जाळपोळ करण्यात आली. यात १० जणांना जिवंत जाळून ठार मारण्यात आले.

बीरभूम (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या पंचायत नेत्याच्या हत्येनंतर १० जणांना जिवंत जाळले !

या घटनेवरून आता केंद्र सरकारने बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

ममता बॅनर्जी यांचा पुतण्या आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांची ‘ईडी’कडून चौकशी !

‘ईडी’ला बॅनर्जी यांच्याशी संबंधित पुरावे मिळाल्याने त्यांची अन् त्यांची पत्नी यांची चौकशी केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

(म्हणे) ‘मिशनरी शाळांमध्ये आमच्याकडून ‘बायबल’ वाचनाची अपेक्षा करण्यात आली नाही !’ – साकेत गोखले, तृणमूल काँग्रेस

मिशनरी शाळांविषयी पुळका असलेल्या गोखले यांना चांगलेच ठाऊक असेल की, हिंदु विद्यार्थिनींना बांगड्या घालणे, कुंकू लावणे, मेंदी काढणे आदी धार्मिक कृती करण्यापासून रोखले जाते. हा नियम विद्यार्थिनींचा निवडण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा नव्हे का ?

मरणासन्न काँग्रेस !

काँग्रेस आता शेवटची घटका मोजत आहे. ‘काँग्रेसला आता राजकीयदृष्ट्या संपवायचे’, असा निश्चय हिंदूंनी केला आहे. या निर्णयात ते पालट करणार नसल्यामुळे हा पक्ष लवकरच इतिहासजमा होईल, हे निश्चित !

काँग्रेस पक्ष तृणमूल काँग्रेस पक्षात विलीन करण्याची हीच योग्य वेळ ! – तृणमूल काँग्रेस

हिंदूंच्या दृष्टीने हे दोन्ही हिंदुद्वेषी असल्याने त्यांचा राजकीयदृष्ट्या अस्त होणेच योग्य आहे !

गोवा विधानसभा निवडणुकीत स्वत:चा सहभाग नसल्याचे प्रशांत किशोर यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेेला उधाण

‘‘मी देहली किंवा गोवा येथे असलो, तरी तेथे निवडणुकीत सहभागी आहे, असे होत नाही….” – प्रशांत किशोर

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची हत्या

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखू न शकणे, हे सरकारी यंत्रणा अन् पोलीस यांना लज्जास्पद !