जम्मूमधील २ बाँबस्फोटांत ५ जण घायाळ !

कितीही आतंकवाद्यांना ठार मारले, तरी जम्मू-काश्मीरमधील अशा घटना थांबतांना दिसत नाहीत; त्याचे कारण म्हणजे या आतंकवादामागे असलेला पाकिस्तान आणि त्याची जिहादी मानसिकता ! या दोघांना नष्ट केल्यानंतरच काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट होईल !

श्रीराममंदिराच्‍या बांधकामावर आत्‍मघाती आक्रमणाचा कट !

‘जिहादी आतंकवाद नष्‍ट कधी होणार ?’, असा प्रश्‍न प्रत्‍येक भारतियाच्‍या मनात गेली अनेक वर्षे येत आहे. ही समस्‍या सोडवण्‍यासाठी भारताने पाकला नष्‍ट करण्‍यासह देशातील धर्मांधांची जिहादी मानसिकता नष्‍ट करणे आवश्‍यक आहे. यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

आतंकवादाची परिणती : पाकिस्‍तान फुटीच्‍या उंबरठ्यावर !

अमेरिकेच्‍या नेत्‍या हिलरी क्‍लिंटन यांनी वर्ष २०११ मध्‍ये केलेले एक अत्‍यंत प्रसिद्ध वक्‍तव्‍य जगभर गाजले. त्‍या म्‍हणाल्‍या होत्‍या, ‘‘तुम्‍ही सापांना दूध पाजत आहात आणि हे पाळलेले साप तुम्‍हाला चावणार नाहीत, अशी तुमची जी अपेक्षा आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे.’’ हे वक्‍तव्‍य त्‍यांनी पाकिस्‍तानसंबंधी केले होते.

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक !

देहलीतून अटक करण्यात आलेले जिहादी आणि खलिस्तानी आतंकवादी करणार होते हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या !

देहलीमध्ये एका हिंदूची शिरच्छेद करून हत्या केल्यावर केले ९ तुकडे !

काबुल (अफगाणिस्तान) येथे माजी महिला खासदाराची घरात घुसून हत्या !

तालिबानी राजवटीतील महिलांच्या दुरवस्थेकडे महिलांच्या मानवाधिकारांसाठी लढणार्‍या संघटना लक्षात घेतील का ?

भारताने कुणाच्या दबावाखाली न येता आतंकवाद आणि चीन यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

पाकपुरस्कृत आतंकवाद आणि चीनसमवेतचा सीमेवरील संघर्ष यांना भारताने जोदार प्रत्युत्तर दिले आहे. भारत कुणाच्याही दबावाखाली आलेला नाही. भारत स्वतःच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारची पावले उचलेल, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नोंदीमध्ये ‘हिंदु आतंकवाद’ असा शब्दच नाही !

‘हिंदु आतंकवाद’ अस्तित्वातच नाही मात्र ‘इस्लामी आतंकवाद’ अस्तित्वात आहे आणि जगभरातील निरपराध लोकांना ठार मारून ते जगाला त्रास देत आहेत.

राजस्थानमध्ये पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. यांच्या ९ ठिकाणी एन्.आय.ए.कडून धाडी

या प्रकरणी एस्.डी.पी.आय.शी संबंधित मुबारक याचा मुलगा नौशाद याला अटक करण्यात आली.

प्रजासत्ताक दिनापूर्वी देहलीत आतंकवादी आक्रमणाचा कट उघड : दोन संशयितांना शस्त्रांसह अटक !

जनतेला प्रत्येक वर्षी आतंकवादाच्या सावटाखाली देशाचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करावा लागणे, हे गेल्या ७५ वर्षांतील सर्व सरकारांना लज्जास्पद !