श्रीकृष्णा, येशील का रे माझ्या मनोगाभार्यात ।
‘१८.९.२०२२ या दिवशी रात्री मी देवद आश्रमातून घरी आले. तेव्हा मी सूक्ष्मातून श्रीकृष्णाशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा आमच्यात सूक्ष्मातून पुढील काव्यात्मक संवाद झाला.
‘१८.९.२०२२ या दिवशी रात्री मी देवद आश्रमातून घरी आले. तेव्हा मी सूक्ष्मातून श्रीकृष्णाशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा आमच्यात सूक्ष्मातून पुढील काव्यात्मक संवाद झाला.
‘कृष्णभक्त’ हीच तुमची ओळख अन् ‘कृष्णभक्ती’ हाच तुमचा श्वास।
अन्य गुण आहेत व्यर्थ, नसेल जर कृष्णध्यास।।
कृष्णाचीच एक सखी, आज तुम्हाला विनविते।
वाढ करा या सर्वांत, वाढदिवशी आळविते।।
मग काय उणे या जीवनी।
कृतज्ञतेने जगणे व्हावे क्षणोक्षणी।
हीच प्रार्थना असते ध्यानीमनी।।
‘कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।’, असे म्हणतात; कारण श्रीकृष्णाने कोणतीही धर्ममर्यादा ओलांडायची ठेवली नाही. अर्थात् हे म्हणणे लौकिक दृष्टीने आहे; म्हणून संत एकनाथांनी ‘कृष्णाने अधर्माने धर्म वाढवला’, असे म्हटले आहे.
नावाड्यावर पूर्ण विश्वास ठेवून जसजशी ती नदी पार करू लागते, तशी तिची भीती (अहंभाव) नष्ट होते. मनात रहाते ती नावाड्याप्रति अपार प्रीती आणि कृतज्ञता !
देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) महानंदा पाटी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
भगवान श्रीकृष्ण म्हणजे धर्मसंस्थापनेसाठी झालेला पूर्णावतार ! ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ हा ग्रंथ ‘महाभारतातील अलौकिक चरित्र’ या मालिकेतील द्वितीय खंड असून श्रीकृष्ण भक्तांसाठी एक पर्वणीच आहे.
गुजरातमध्ये हे शक्य होत असेल, तर अन्य राज्यांमध्ये आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत असणार्या शिक्षण संस्थांमध्येही हिंदु धर्मग्रंथ शिकवण्याचा निर्णय घेता येईल !
माझे लक्ष परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मधुर हास्याकडे गेले आणि माझे मन निर्विचार झाले. ‘प.पू. गुरुदेव कृष्णच आहेत’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.
संस्कृत भारती गोवा आणि सरकारचे राजभाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांखळी येथे आयोजित ‘गीतामृतम्’ या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक यांचा मोठा प्रतिसाद ! एकूण २७ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग !