(म्हणे) ‘अमृतपालच्या साथीदारांना २४ घंट्यांत मुक्त करा !’ – शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटी

आता ‘शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’च्या प्रमुखांच्या मुसक्याही आवळण्याची आवश्यकता आहे !

कॅलिफोर्नियातील शीख गुरुद्वाराबाहेरील गोळीबारात २ जण घायाळ

भारतात अल्पसंख्यांकांची गळचेपी होत असल्याचा कांगावा करणारी अमेरिका  स्वतःच्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळती स्थिती आणि तेथे फुटीरतावादी खलिस्तानवाद्यांचा वाढता उपद्रव यांकडे लक्ष देईल का ?

जागतिक उठाव हवा !

खलिस्तानवाद्यांच्या या चळवळीला ठेचण्यासाठी हे वैचारिक प्रदूषण उलथवून लावून भरकटलेल्या शिखांना भारताच्या बाजूने उभे करणे हितावह असणार आहे. या मूलभूत पालटासाठी आता मोदी शासनाने मोर्चेबांधणी केली, तरच खलिस्तानवादावर कायमची जरब बसणार आहे !

(म्हणे) ‘पंजाबमधील घटनांकडे आमचे बारीक लक्ष !’ – कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री

कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताऐवजी कॅनडामध्ये हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तान्यांकडून होणार्‍या आक्रमणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे !

पी.टी.आय.च्या भारतीय पत्रकाराला खलिस्तान्यांकडून मारहाण

वॉशिंग्टन (अमेरिका) येथे भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तान्यांचे आंदोलन

खलिस्तानसाठी स्वतंत्र आर्थिक चलन आणि सैन्य उभारण्याचे अमृतपाल सिंंह याने रचले होते षडयंत्र !

‘एवढे सर्व होईपर्यंत भारताची सुरक्षायंत्रणा काय करत होती ?’ असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडणे साहाजिक आहे !

खलिस्तानवाद्यांचा अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावासावर आक्रमणाचा पुन्हा प्रयत्न !

खलिस्तानवाद्यांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर दिले नाही, तर ही समस्या उग्र रूप धारण करणार, हे भारत सरकारच्या लक्षात येईल का ?

लंडनमध्ये खलिस्तान्यांकडून पुन्हा उच्चायुक्तालयाबाहेर आंदोलन

सातत्याने असे हिंसक आंदोलन करणार्‍या खलिस्तान्यांवर लंडन पोलीस कठोर कारवाई का करत नाही ? कि ब्रिटन सरकारची खलिस्तानवाद्यांना फूस आहे ?

अमृतपाल सिंह महाराष्ट्रात आल्याची शंका !

मागील अनेक दिवासंपासून अमृतपाल सिंह याचा पंजाब पोलीस शोध घेत आहेत. त्याचा पाठलाग करणार्‍या पोलिसांना चकवा देऊन तो पळून गेला होता. या संदर्भातील वृत्त दैनिक ‘सकाळ’च्या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.

(म्हणे) ‘अमृतपाल याला खोट्या चकमकीत ठार मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो !’ – कॅनडामधील खलिस्तानवादी संघटनेचा आरोप

खलिस्तानवाद्यांचा हा आरोप म्हणजे बचावाचे आणि दबावाचे धोरण आहे. उद्या प्रत्यक्ष जरी चकमक झाली आणि त्यात अमृतपाल ठार झाला, तर पोलिसांवर अन् भारत सरकारवर आरोप करण्यास खलिस्तानवादी मोकळे !