(म्हणे) ‘अमृतपाल याला खोट्या चकमकीत ठार मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो !’ – कॅनडामधील खलिस्तानवादी संघटनेचा आरोप
खलिस्तानवाद्यांचा हा आरोप म्हणजे बचावाचे आणि दबावाचे धोरण आहे. उद्या प्रत्यक्ष जरी चकमक झाली आणि त्यात अमृतपाल ठार झाला, तर पोलिसांवर अन् भारत सरकारवर आरोप करण्यास खलिस्तानवादी मोकळे !