(म्हणे) ‘अमृतपाल याला खोट्या चकमकीत ठार मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो !’ – कॅनडामधील खलिस्तानवादी संघटनेचा आरोप

खलिस्तानवाद्यांचा हा आरोप म्हणजे बचावाचे आणि दबावाचे धोरण आहे. उद्या प्रत्यक्ष जरी चकमक झाली आणि त्यात अमृतपाल ठार झाला, तर पोलिसांवर अन् भारत सरकारवर आरोप करण्यास खलिस्तानवादी मोकळे !

खलिस्तानवादी अमृतपाल सिंह तरुणांना आत्मघातकी आक्रमणासाठी सिद्ध करत होता ! – गुप्तचरांचा अहवाल

व्यसनमुक्तीच्या नावाखाली शीख युवकांचा करत होता बुद्धीभेद !
आय.एस्.आय.च्या सहाय्याने बनवले सशस्त्र दल !

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे खलिस्तानाठी करण्यात आलेल्या मतदानाचा फज्जा !

ब्रिस्बेन येथे १९ मार्च या दिवशी खलिस्तानसाठी ‘जनमत संग्रह २०२०’ (शिखांसाठी स्वतंत्र देश बनवण्यासाठी मतदान घेणे) नावाने मतदान घेण्यात आले; मात्र यात केवळ १०० शिखांनीच मतदान केल्याचे समोर आले आहे.

पंजाबमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होण्यापासून सरकारने रोखावे ! – ज्ञानी हरप्रीत सिंह, श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार (प्रमुख)

राजकीय हितासाठी पंजाबमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यापासून सरकारने रोखले पाहिजे. सरकारने लोकशाहीमध्ये रहाणार्‍यांना आणि स्वतःचे म्हणणे मांडणार्‍यांना अवैधरित्या कह्यात घेण्यापासून स्वतःला रोखले पाहिजे; कारण पंजाबने यापूर्वी पुष्कळ सोसले आहे, असे आवाहन श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार (प्रमुख) ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी केले आहे.

अमृतपाल अटकेत नाही, तर पसार !

अमृतपाल सिंह याला पंजाब पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त सर्वच प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले होते. पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला नव्हता आणि ते फेटाळण्यातही आले नव्हते; आता त्याला अटक झालेली नसून तो पसार आहे असे सांगण्यात येत आहे.

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याला अटक !

खलिस्तानची चळवळ चिरडण्यासाठी आता यावर न थांबता पंजाब, देशातील अन्य भागांतील आणि विदेशातील खलिस्तानांच्या विरोधात कारवाईसाठी प्रयत्न होणे आवश्यक !

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राप्रमाणे मुसलमानही इस्लामी राष्ट्राची मागणी करू लागले तर . . ?’ – मौलाना तौकीर रझा

जर हिंदु राष्ट्राची मागणी योग्य आहे, तर खलिस्तानची मागणी करणार्‍यांचीही मागणी योग्य आहे. त्यांची बाजू घेतली, तर आमचे मुसलमान तरुण उभे रहातील आणि त्यांनी इस्लामी राष्ट्राची मागणी केली, तर काय होईल ?

(म्हणे) ‘खलिस्तानची निर्मिती झाली, तर अमृतसर राजधानी असेल !’ – पाकमधील खलिस्तान समर्थक

खलिस्तानवाद्यांवर कठोर कारवाई होत नसल्यामुळे ते दिवसेंदिवस उद्दाम होत चालले आहेत. त्यांना आताच रोखले नाही, तर भविष्यात ते भारताच्या सुरक्षेसाठी डोकेदुखी बनतील, हे सुरक्षायंत्रणा लक्षात घेतील का ?

पंजाबच्या प्रत्येक घरात स्फोटके बनवली जात असून त्याच्या स्फोटात मुख्यमंत्री मान आणि गृहमंत्री अमित शहा यांची राजकीय हत्या होईल ! – खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्नू

खलिस्तान्यांची देशद्रोही चळवळ आता चिरडून टाकण्याची वेळ आली आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे !

खलिस्तानवादी अमृतपाल सिंह याच्यावर आक्रमण करून पंजाबमध्ये हिंसाचार घडवण्याचा अन्य खलिस्तान्यांचा कट !

अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या संदर्भात राज्य आणि केंद्र शासन यांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे.