…तरच आपल्याला ‘स्वातंत्र्यदिन’ साजरा करण्याचा अधिकार आहे !

राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी ‘हिंदु जनजागृती समिती’सारख्या संघटनांच्या कार्यात प्रतिदिन किमान १ घंटा देण्याची आपल्या मनाची सिद्धता झाली असेल, तर आणि तरच आपल्याला ‘स्वातंत्र्यदिन’ साजरा करण्याचा अधिकार आहे, असे समजा !

संत किंवा उन्‍नत साधक यांच्‍याविषयी विकल्‍प बाळगून पाप ओढवून घेऊ नका !

संत किंवा उन्‍नत साधक यांच्‍याविषयी विकल्‍प येणे, हे पापकारक आहे. विकल्‍प येणार्‍या साधकाची आध्‍यात्मिक पातळी जितकी जास्‍त, तेवढे या विकल्‍पामुळे त्‍याला लागणारे पाप जास्‍त.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘वयाच्‍या ८० व्‍या वर्षी भक्‍तीयोगाची साधना चालू झाली’, हे उद़्‍गार आणि त्‍याचा पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला गर्भितार्थ !

‘विष्‍णुस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर हे पूर्णत्‍वाला पोचलेले असूनही जीवनात प्रत्‍येक टप्‍प्‍यावर कसे शिकत असतात’, हेही त्‍यांनी लिहिलेल्‍या लेखांवरून कळते. यातून साधकांनीही ‘साधना करतांना सतत जिज्ञासा आणि शिकण्‍याची वृत्ती कशी जागृत ठेवायला हवी’, हे लक्षात येते.

धर्माभिमानी सावरकर !

कोणत्याही तरुणाच्या पँटच्या खिशात पिस्तुल आणि शर्टच्या वरच्या खिशात गीता (श्रीमद्भगवद्गीता) असावी.’ – स्वातंत्र्यवीर सावरकर  

साधकांनो, व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर सुखलालसा निर्माण करणारी छायाचित्रे ठेवू नका !

इतरांना सुखोपभोगांत रममाण होण्यास उद्युक्त करणार्‍या कृती करून त्यांना साधनेपासून दूर नेणेे, हे पापच नव्हे का ? व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर इतरांना साधनेसाठी उद्युक्त करणारी अथवा राष्ट्र अन् धर्म यांविषयी जागृती करणारी छायाचित्रे किंवा संदेश ठेवू शकतो.

साधकांनो, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्याने आध्यात्मिक प्रगती होणारच आहे !’

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने आतापर्यंत (२५ मार्च २०२३ पर्यंत) सनातनचे १०८७ साधक ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत आणि १२३ साधक संत झाले आहेत !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष २००२ पासून अध्यात्माचा प्रचार करण्यापेक्षा हिंदु राष्ट्रासाठी कार्य करण्यास प्राधान्य देण्याचे कारण !

साधकांनी व्यष्टी साधना करत असतांना स्वतःची आध्यात्मिक उन्नती होत आहे कि नाही ?, या विचारात अडकण्यापेक्षा समष्टी साधनेसाठी मी अधिकाधिक प्रयत्न करत आहे ना ?, हा विचार करायला हवा.

साधनेत टिकून रहाणे, ही साधनेतील परीक्षाच आहे !

साधनेत टिकून रहाणे, ही साधनेतील परीक्षाच आहे, असे समजून साधकांनी त्या अडचणींवर मात करणे आवश्यक आहे. यासंदर्भात पुढील काही दृष्टीकोन उपयोगी ठरतील.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘साधनाप्रवास’ या अलौकिक चरित्र मालिकेतील तिसरा खंड !

सतत दुसर्‍यांच्या आनंदाचाच विचार करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर प्रत्येकालाच आनंद मिळावा, यासाठी केवढा विचार करतात ! ‘इतरांना आनंद वाटेल, अशा कृती आपल्याकडूनही होतात ना ?’, याचा साधकांनीही अंतर्मुख होऊन विचार करावा.’