कौटुंबिक कठीण प्रसंगाच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उद्गारांचा सनातनचे संत पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला भावार्थ

‘आपण आहे ती परिस्थिती स्वीकारून त्यात आनंदी रहाण्याचा प्रयत्न करणे आणि साधना करत रहाणे, म्हणजेच प्रार्थना, कृतज्ञता अन् सेवा करत रहाणे’, असे देवाला अपेक्षित आहे.

साधकांनो, स्वत:च्या सेवांचे दायित्व असणार्‍या साधकांना समजून घ्या !

आपल्या सर्व अडचणी दायित्व असलेल्या साधकांच्या पूर्णतः लक्षात येतीलच असे नाही. अशा वेळी आपण स्वतः किंवा अन्य कुणाचे तरी साहाय्य घेऊन त्या अडचणी दायित्व असणार्‍या साधकांना मनमोकळेपणे सांगणे अपेक्षित आहे.

व्यापक स्तरावर कृतज्ञताभाव कसा ठेवावा ?

गुरु किंवा ईश्वर यांच्या कृपेमुळेच आपल्या भाग्यात अन्नग्रहण करणे शक्य होते; अन्यथा पृथ्वीतलावरील कित्येक जीव अन्न-पाणी न मिळाल्याने मृत्यूमुखी पडत असतात.

सेवेच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !

‘अभिनेता जेव्हा त्याच्या भूमिकेशी एकरूप होतो, तेव्हाच त्याचा अभिनय जिवंत वाटतो. याप्रमाणे साधक जेव्हा मनाने सेवेशी एकरूप होतो, तेव्हाच त्याची सेवा परिपूर्ण होते.

गुरुकार्याप्रती समर्पित वृत्ती असलेले आणि साधकांना सेवेतून आनंद मिळावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे सनातनचे ११ वे संतरत्न पू. संदीप आळशी !

‘सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील एक महत्त्वपूर्ण संतरत्न म्हणजे पू. संदीप आळशी ! त्यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रंथांशी संबंधित सेवा करतांना लक्षात आलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये आणि अनुभूती श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

पू. संदीप आळशी यांची साधनेसंदर्भातील मौलिक सूत्रे

साधना म्हणून मनाविरुद्ध काही गोष्टी करतांना मनाचा संघर्ष होतो. हा संघर्ष म्हणजेच खरी साधना !

साधनेसाठी उपयुक्त दृष्टीकोन !

‘शारीरिक, मानसिक किंवा व्यावहारिक स्थिती चांगली नसतांनाही जो साधनेसाठी चिकाटीने प्रयत्न करतो, तो ‘चांगला साधक’ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा आत्यंतिक साधेपणा !

आपल्या नावाच्या आधी आपण सर्वांपेक्षा वेगळी अशी उपाधी लावूया का ?’ यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर म्हणाले, ‘‘सध्या याचा विचार करायला नको.’’

साधकाच्या दृष्टीने खरे अक्षय्य दान !

साधकाला सर्व गुरूंनीच दिलेले असते, म्हणजे त्याला सर्व गुरुकृपेनेच प्राप्त होत असते ! हाच भाव मनात सतत जागृत ठेवण्याचा संकल्प करणे, हेच साधकाच्या दृष्टीने खरे अक्षय्य दान ठरेल.’

साधकांनो, ‘सनातन प्रभात’मधून आपले सर्व लिखाण प्रसिद्ध झाले नाही’, असे वाटून नापसंती न दर्शवता ‘आवश्यक ती सूत्रे प्रसिद्ध होत आहेत’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती कृतज्ञता बाळगा !

साधकांनो, ‘सनातन प्रभात’साठी लिखाण लिहून देणे’, ही समष्टी साधना असून, ही सेवा निरपेक्षतेने आणि कृतज्ञताभावाने झाली, तरच त्यातून आपली साधना होईल…