साधनेच्‍या प्रयत्नांत खंड न पडण्‍यासाठी हे करा !

‘बरेच साधक साधनेचे प्रयत्न उत्‍साहाने आरंभ करतात; पण वेगवेगळ्‍या कारणांमुळे ते प्रयत्न खंडित झाल्‍यास त्‍यांचा उत्‍साह मावळून ते प्रयत्न करणेच सोडून देतात. याचे मुख्‍य कारण म्‍हणजे, त्‍यांच्‍यात ‘साधनेचे प्रयत्न चिकाटीने करणे’, ही वृत्तीच निर्माण झालेली नसते. ही वृत्ती निर्माण होण्‍यासाठी प्रयत्नांत थोडेतरी सातत्‍य असावे लागते. यासाठी पुढील कृती उपयुक्‍त ठरू शकतात.

समष्‍टी सेवेचे दायित्‍व घेणे का महत्त्वाचे ?

‘समष्‍टी सेवेचे दायित्‍व घेण्‍याची माझी क्षमता नाही’, ‘समष्‍टी सेवेचे दायित्‍व घेतल्‍यास मला व्‍यष्‍टी साधनेला वेळ मिळणार नाही’, यांसारख्‍या विचारांमुळे काही साधक समष्‍टी सेवेचे दायित्‍व घेत नाहीत. काही साधक त्‍यांना होणार्‍या आध्‍यात्मिक त्रासाचे किंवा आजारपणाचे कारण सांगून दायित्‍व घेण्‍यापासून मागे हटतात.

खरे दायित्‍व !

गुरुकार्य सांभाळण्‍यासह गुरुकार्यात सहभागी असणार्‍या साधकांना साधनेच्‍या दृष्‍टीने घडवणे’, हे गुरुकार्याचे खरे दायित्‍व आहे !

प्रत्येकच सेवेत मनाचा सहभाग कसा वाढवावा ?

सर्वसाधारणतः साधकांना स्वतःच्या नेहमीच्या सेवा (उदा. ग्रंथसंकलन, संगणकावर चित्रे सिद्ध करणे) करायला आवडतात. त्यामुळे ते या सेवा मनापासून करतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘साधनेच्या आरंभीच्या काळात विविध प्रसंगांतून कसे घडवले ?’, याविषयी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी वेचलेले क्षणमोती !

मी साधनेला आरंभ केला. तेव्हा परात्पर गुरुदेवांचा प्रत्यक्ष सहवास अनुभवला. ‘त्या काळात त्यांनी मला कसे घडवले ?’, त्यातील काही निवडक प्रसंग …

श्री. प्रकाश मराठे यांचा सनातनच्या संतांप्रती असलेला भाव !

‘संतांप्रती भाव कसा असायला पाहिजे ?’, हे मला मराठेकाकांकडून शिकायला मिळाले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मराठेकाकांसारखे कितीतरी साधक निर्माण केले आहेत’, हे जाणवून मला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांविषयी कृतज्ञता वाटली.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या आध्यात्मिक संस्था निर्माण करणार असलेले ‘साधक-वृद्धाश्रम’ यांचे महत्त्व ओळखा !

परात्पर गुरु डॉक्टरांचे मन आकाशाएवढे व्यापक, प्रेमभाव सागराएवढा खोल आहे. त्यामुळेच परात्पर गुरु डॉक्टरांना साधक-वृद्धांच्या सोयीसाठी प्रथम भारतातील प्रत्येक राज्यात आणि पुढे प्रत्येक जिल्ह्यात ‘साधक-वृद्धाश्रम’ निर्माण व्हावेत, असे वाटते.

गंभीर रुग्णाईत असतांनाही सदा आनंदी आणि साधकांसाठी नामजपादी उपाय करण्याची तळमळ असणारे पू. होनपकाका !

पू. होनपकाकांना आजारपणामुळे तीव्र वेदना आणि थकवा असायचा, तसेच रात्रभर झोप लागायची नाही. असे असतांनाही त्यांच्या मुखचर्येवर (चेहर्‍यावर) नेहमी आनंदच जाणवायचा. त्यांना कोणाकडूनही कसलीच अपेक्षा नसायची. ही संतांची मोठी वैशिष्ट्ये त्यांच्या संदर्भात प्रकर्षाने जाणवायची.

स्थिर राहून शांतपणे मृत्यूला सामोरे जाणारे कै. शिरीष देशमुख

२७.१०.२०२२ या दिवशी सकाळी ९.३५ वाजता श्री. शिरीष देशमुख यांचे देहावसान झाले. त्यानिमित्त साधकांना त्यांचे जाणवलेले वैशिष्ट्यपूर्ण गुण आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.