‘साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी’, यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘संतांनी केलेल्या आध्यात्मिक उपायांचा कसा आणि किती परिणाम होत आहे ?’, याचा अभ्यास परात्पर गुरु डॉक्टर स्वतः करत अन् साधकांनाही त्याविषयी विचारत असत.