‘अक्षय्य तृतीयेला दान करण्याची धर्मपरंपरा आहे. खरे पहाता साधक गुरूंना दान करू शकत नाही; कारण साधकाला सर्व गुरूंनीच दिलेले असते, म्हणजे त्याला सर्व गुरुकृपेनेच प्राप्त होत असते ! हाच भाव मनात सतत जागृत ठेवण्याचा संकल्प करणे, हेच साधकाच्या दृष्टीने खरे अक्षय्य दान ठरेल.’ – (पू.) श्री. संदीप आळशी (२७.४.२०१७)
साधकाच्या दृष्टीने खरे अक्षय्य दान !
नूतन लेख
- भगवंत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे, तसेच आनंदी अन् सहजावस्थेत रहाणारे पू. राजाराम नरुटे (वय ९१ वर्षे) !
- रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर वांद्रे, मुंबई येथील श्री. वेदांत धडके यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
- तीव्र शारीरिक त्रासांतही तळमळीने सेवा करणार्या देवद येथील सनातनच्या आश्रमातील कु. सुषमा लांडे !
- वाईट शक्तींनी केलेली आक्रमणे आणि त्या वेळी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !
- साधकांना घडवण्यासंदर्भात जाणवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये !
- कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिला प्रसाद भांडारातील सेवा शिकतांना लक्षात आलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती