सनातनची ग्रंथमालिका : धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र
मकरसंक्रांतीच्या काळात दानाचे महत्त्व काय आहे ?
मकरसंक्रांतीच्या काळात दानाचे महत्त्व काय आहे ?
‘१८.४.२०२४ या दिवशी माझ्या दिरांचे निधन झाले. त्यासाठी मी पनवेल येथे गेले होते. १.८.२०२४ या दिवशी पू. संदीप आळशी यांची माझ्याशी अकस्मात् भेट झाली…
पू. दादांशी बोलतांना आध्यात्मिक लाभ होऊन मला हलके वाटते. त्यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्याशी बोलतांना माझ्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होते.’
‘शक्ति’ या शब्दाचा अर्थ काय ? शक्तीच्या ३ मुख्य रूपांची वैशिष्ट्ये कोणती ?
ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती, ग्रंथछपाईसंबंधाने करायच्या सेवा इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्यांनी आपली माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.
ग्रंथाचे संकलक : हिंदु राष्ट्र-स्थापनेचा उद्घोष करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी
पू. संदीप आळशी यांचे दर्शन झाल्यानंतर मला आनंद होतो. मला उत्साह वाटतो आणि चैतन्य जाणवते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे पुष्कळ असून ते निष्काम भावाने ज्ञान देतात.
कर्मबंधनातून मुक्त होण्याची नामी युक्ती सांगणारा सनातनचा ग्रंथ !
या प्रसंगामुळे ‘अनुभव किंवा अनुभूती लिहून देणे’, हे प.पू. गुरुदेवांचे आज्ञापालन आहे आणि ‘गुरूंचे आज्ञापालन करणे’, हा शिष्याचा सर्वाेत्तम गुण आहे’, म्हणून लिखाण करायचे’, हे माझ्या मनावर ठसवण्यासाठीच हा प्रसंग प.पू. गुरुदेवांनी घडवला आहे’, याची मला जाणीव झाली.
गुरूंनी डॉ. आठवले यांना समष्टी साधनेसाठी, म्हणजेच धर्मप्रसाराच्या कार्यासाठी अनेक आशीर्वाद दिले. यानंतर डॉ. आठवले यांनी धर्मप्रसाराचे कार्य अनेक पटींनी वाढवले. त्यांनी अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांसंबंधी बहुविध अंगांनी जे कार्य केले, त्याला तोड नाही.