भक्त, संत आणि ईश्‍वर यांमधील भेद !

ज्ञानी भक्ताचा आत्मा आणि ईश्‍वर ह्यांच्यात स्वरूपभेद नसला, तरी स्थूल आणि सूक्ष्म देह असेपर्यंत शरीरस्थ आत्मा ईश्‍वराशी सर्वार्थांनी एकरूप होत नाही.

अनेक शतकांनंतरही आद्यशंकराचार्य यांच्या जन्मस्थानाशी संबंधित वस्तूंमध्ये चैतन्य टिकून असणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

अकोला येथील विदेही संत परमहंस श्री रामचंद्र महाराज यांचा देहत्याग !

श्रीक्षेत्र शेगाव पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र वझेगाव येथील विदेही संत परमहंस श्री रामचंद्र महाराज (वय ७३ वर्षे) यांनी १७ मे या दिवशी पहाटे देहत्याग केला.

राजस्थानमधील संवित् सोमगिरी महाराज यांचा देहत्याग !

बिकानेर येथील शिवबाडी मठाचे महंत संवित् सोमगिरी महाराज यांनी १८ मेच्या रात्री बीकानेर येथे देहत्याग केला. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा प्रसार करण्याचे मोठे कार्य केले.

बेळगाव येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक प.पू. डॉ. वा.पु. गिंडे महाराज यांचा देहत्याग !

संत साहित्याचे गाढे अभ्यासक प.पू. डॉ. वा.पु. गिंडे महाराज (वय ८५ वर्षे) यांनी १७ मे या दिवशी बाजार गल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी देहत्याग केला. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

बेळगाव येथील प.पू. डॉ. गिंडे महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध !

गेल्या १८ वर्षांपेक्षा अधिक काळ ते सनातनच्या संपर्कात होते. सनातनच्या कार्याविषयी त्यांना विशेष प्रेम होते.

श्रीक्षेत्र पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील थोर संत प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा देहत्याग

१६ मे या दिवशी सकाळी ९ वाजून ११ मिनिटांनी त्यांच्या इच्छेनुसार येथील प.पू. राऊळ महाराज समाधी मंदिर परिसरात त्यांना समाधीस्त करण्यात आले.

हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे व्यापक धर्मप्रसार

४ ते १९ एप्रिल या कालावधीत लावण्यात आलेल्या सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्राला ५००० हून अधिक जिज्ञासू आणि १०० हून अधिक संत यांनी भेट दिली.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी संत आणि त्यांची साधना यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

कुटुंबप्रमुख जेवढ्या कष्टाच्या यातना भोगेल, तेवढे त्याचे कुटुंब सुखी होत जाते. अगदी तसेच बुवा, साधु आणि संत जेवढे दुःख सहन करतील, तेवढ्या संख्येने समाज सुखी होतो.