गरबा मंडपात मुसलमानांना प्रवेश देऊ नये – खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

नवरात्रोत्सव हा हिंदु धर्मातील सर्वांत मोठा सण आहे. नऊ दिवसांचे नवरात्र हे स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे. यात मुसलमान धर्माच्या लोकांचे काम काय ? गरब्यात  मुसलमानांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना ठार मारण्याची धमकी

नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याचा परिणाम

जर सत्य बोलणे बंडखोरी असेल, तर आम्हीही बंडखोर ! – भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना पाठिंबा दर्शवणारे विधान केले आहे.

(म्हणे) ‘भाजपने साध्वी प्रज्ञा यांना राजमान्यता देऊन उमेदवारी दिली !’ – सचिन सावंत, काँग्रेस

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कुभांड रचल्याचा जबाब या खटल्यातील साक्षीदारांनी न्यायालयात दिला आहे

वर्ष २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हिंदु आतंकवादाचे कुभांड रचले ?

आजवर कुणीही हिंदूंना आतंकवादी म्हटले नाही; मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी इत्यादींनी भगवा आतंकवाद अन् हिंदु आतंकवादी असे लेबल लावले. आता ते सर्वजण देश आणि हिंदुविरोधी होते, हे समोर येऊ लागले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांना ‘व्हिडिओ कॉल’ करून ‘ब्लॅकमेल’ करणार्‍या दोघांना अटक

व्हॉट्सअ‍ॅप’वर अश्‍लील चित्रेही पाठवली

भोपाळमधील मोतीलाल महाविद्यालयातील ‘मजार’मुळे विद्यार्थी आणि कर्मचारी यांना धोका !

खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना पत्र

यावर केंद्र सरकारने बंदी आणावी !

पहाटेच्या अजानमुळे लोकांची झोपमोड होते. पहाटे साधू-संतांची चालू असलेली पूर्जा-अर्चा किंवा ध्यान साधनेतही व्यत्यय येतो, असे विधान भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले.

पहाटे होणार्‍या अजानमुळे साधू-संत यांच्या साधनेत व्यत्यय येतो ! – भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर

मध्यप्रदेशात आणि केंद्रातही भाजपचे सरकार असतांना साधू-संतांना असा त्रास होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !