Malegaon Blast : मालेगाव बाँबस्फोट घटनाक्रम !
२९ सप्टेंबर २००८ या दिवशी मालेगावमध्ये दुचाकीमध्ये बॉम्बस्फोट झाला. या घटनेत एकूण ७ जणांचा मृत्यू झाला, तर ९२ जण घायाळ झाले होते.
२९ सप्टेंबर २००८ या दिवशी मालेगावमध्ये दुचाकीमध्ये बॉम्बस्फोट झाला. या घटनेत एकूण ७ जणांचा मृत्यू झाला, तर ९२ जण घायाळ झाले होते.
काँग्रेसच्या षड्यंत्रामुळे निष्पाप हिंदुत्वनिष्ठांची धुळीस मिळालेली प्रतिष्ठा त्यांना पुन्हा कोण मिळवून देणार ?
साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुळकर्णी आदी हिंदुत्वनिष्ठांना या प्रकरणात गोवण्यात आले होते. सध्या या खटल्यातील सर्व आरोपी जामिनावर आहेत.
१९ एप्रिल या दिवशी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. ३१ ऑगस्टपर्यंत निकाल घोषित करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. ३२३ पैकी ३२ जणांनी त्यांची साक्ष परत घेतली आहे.
भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगाव येथे गुढीपाडव्यानिमित्त ३० मार्च या दिवशी होणार्या विराट हिंदु संत संमेलनाला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त अनुमती दिली आहे; मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता उच्च न्यायालयाने काही अटीसुद्धा घातल्या आहेत.
मालेगाव स्फोटाच्या प्रकरणात प्रज्ञा सिंह ठाकूर यांना या वर्षी मार्चमध्येही न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. वैद्यकीय कारणास्तव त्या गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयात उपस्थित झालेल्या नाहीत.
मालेगाव बाँबस्फोट प्रकरण
भोपाळमधील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात त्या आरोपी आहेत.
सनातन धर्माला रोगांची उपमा देणारे हे स्वतःच मानसिक रोगी आहेत, असा घणाघात भाजपच्या भोपाळ, मध्यप्रदेश येथील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी सनातन विरोधकांवर येथे केला. येथील साईनगर मैदानात धर्मसभेच्या वतीने आयोजित ‘प्रखर राष्ट्रचेतना सभे’त त्या बोलत होत्या.
‘सनातन धर्म सभे’च्या वतीने आयोजित या सभेची सिद्धता पूर्ण झाली असून ८ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता साध्वी प्रज्ञा सिंह या पत्रकारांशी ‘हॉटेल शेल्टर’ येथे संवाद साधतील.