साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !

१ डिसेंबर या दिवशी आपण साधकांना वैकुंठधामाची प्राप्ती करून देणारी वैकुंठलोकाची सप्तद्वारे यातील काही भाग पाहिला. आज अंतिम भाग ४. पाहूया . . .

सौ. शालिनी मराठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणवर्णन करणारे देवाने सुचवलेले श्‍लोक

आढाव्यात पू. पात्रीकरकाकांनी विचारले, ‘‘गुरुस्मरण होते का ?’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सर्व देवतांचे संस्कृत भाषेत ध्यानाचे श्‍लोक असतात, तसेच गुरुदेवांचेही असायला हवेत.’ त्यानंतर देवानेच मला पुढील श्‍लोक सुचवले.

आली वर्ष २०२१ च्या ‘सनातन पंचांगा’ची सुवार्ता, मन आनंदी झाले आता ।

हे केवळ पंचांग नसे, तर हे असे हिंदुत्वाचे सर्वांग । करूनी नेत्रांच्या भावज्योती करू त्याची पंचारती ।
सेवेची सुवर्णसंधी मिळाल्याने कृतज्ञता व्यक्त करू गुरुचरणी ॥

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांची प्रक्रिया राबवतांना जाणवलेली सूत्रे

आपला मूळ स्वभाव चूक लपवण्याकडे असतो; पण समष्टीत चूक सांगितल्याने पापक्षालन होते, मनाला हलकेपणा जाणवतो. ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूला ठेच बसून आपले मूळ रूप सर्वांसमोर येते. पुन्हा ती चूक परत करतांना मन कचरते.

डोंबिवली येथील साधकांना गावी निघाल्यावर गुरुदेवांनीच रिक्शाचालकाच्या माध्यमातून साहाय्य केल्याचे जाणवणे

‘देव किंवा गुरुदेव साधकाची श्रद्धा वाढून त्याची साधनेत लवकर प्रगती व्हावी, यासाठी किती प्रयत्नरत असतात, हे कळते ! आपण त्यांच्या चरणी सर्वस्व अर्पण केले, तरी त्यांचे ऋण कधीही फेडू शकत नाही, त्यांच्या चरणी निरंतर कृतज्ञच राहू शकतो’

चेन्नई येथील साधक श्री. के. बालाजी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

संध्याकाळी कामावरून घरी परततांना गाडीमध्ये श्री बगलामुखीदेवीचे स्तोत्र लावले होते. ते ऐकतांना मला जळका वास येऊ लागला. काही क्षणांतच तो वास नाहीसा झाला आणि होमाच्या वेळी येतो, तसा सुगंध येऊ लागला.

सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज यांनी संत आणि श्रीकृष्ण यांचे पाद्यपूजन करवून बगलामुखी याग करवून घेणे 

सकाळी ६ वाजता मी नामजप करतांना प.पू. भक्तराज महाराज सूक्ष्मातून माझ्यासमोर येऊन बसले. ‘पुष्कळ दिवसांनी आज प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आले आहेत’, हे पाहून माझे मन आनंदी झाले. मी त्यांची पाद्यपूजा केली.

परिपूर्ण सेवा करणारे आणि साधकांना प्रोत्साहन देऊन त्यांना घडवणारे पू. नीलेश सिंगबाळ !

वर्ष २००७ मध्ये मी पूर्णवेळ साधक झाल्यावर साधना करण्यासाठी वाराणसी सेवाकेंद्रात होते. त्यावेळी पू. नीलेश सिंगबाळ यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहे . . . .

साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !

३० नोव्हेंबर या दिवशी आपण वैकुंठलोकातून पृथ्वीलोकात आलेल्या जिवांसाठी श्रीविष्णूने निर्माण केलेला मुक्तीचा मार्ग  हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग ३. पाहूया !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले