आनंदप्राप्तीसाठी नियमित साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये
दैनंदिन जीवन जगतांना आपल्याला विविध समस्या येतात. यातील काही समस्या प्रारब्धामुळेही निर्माण होतात. यासाठी धर्मशास्त्राने कुलदेवीचे नामस्मरण आणि दत्ताची उपासना सांगितली आहे.
दैनंदिन जीवन जगतांना आपल्याला विविध समस्या येतात. यातील काही समस्या प्रारब्धामुळेही निर्माण होतात. यासाठी धर्मशास्त्राने कुलदेवीचे नामस्मरण आणि दत्ताची उपासना सांगितली आहे.
मूळ पुणे येथील आणि सध्या वाई येथे रहाणार्या श्रीमती मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) या सनातनच्या १२० व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झाल्या, हे आनंदवृत्त सद्गुरु स्वाती खाडये यांनी ४ ऑगस्ट २०२२ या दिवशी सर्वांना दिले. उपस्थित सर्वांनीच या सोहळ्यात भावानंद अनुभवला.
सद्गुरु स्वाती खाडये प्रत्येक आठवड्याला युवा साधकांसाठी सत्संग घेतात. त्या सत्संगात युवा साधकांकडून आठवड्यात झालेले साधनेचे प्रयत्न जाणून घेतात.
सद्गुरु स्वाती खाडये आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. १.७.२०२२ या दिवशी त्या दोघी परत जायला निघाल्या. त्या वेळी त्यांची भेट झाल्यावर मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
आम्ही (मी, आई (सौ. स्वाती), बाबा (श्री. सुनील) आणि बहीण (कु. स्नेहल)) सोलापूर सेवाकेंद्रात असतांना फेब्रुवारी २०२१ मध्ये आम्हाला सद्गुरु स्वाती खाडये यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला त्यांच्या सत्संगात अनुभवायला मिळालेले आनंदाचे क्षणमोती पुढे दिले आहेत.
‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितलेल्या एका सूत्राच्या अनुषंगाने गुरुकृपेने माझे झालेले चिंतन गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञताभावाने समर्पित करत आहे.
सद्गुरु स्वाती खाडये सद्गुरुपदावर आरूढ असूनही आश्रमात सर्वांशी मिळूनमिसळून वागतात. त्या आश्रमातील लहान मुलांमध्ये रमतात.
सद्गुरु स्वातीताईंची साधकांना प्रोत्साहन देऊन त्यांना साधनेत पुढे नेण्याची तळमळ पुष्कळ असते. ‘साधकांचा सेवेतील सहभाग वाढावा’, यासाठीही सद्गुरु स्वातीताई पुष्कळ प्रयत्न करतात.
सद्गुरु स्वाती खाडये यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि खाऊ भेट देऊन श्रीमती प्रभावती मेहता यांचा सत्कार केला. या वेळी उपस्थित नातेवाइकांची भावजागृती झाली. सर्वांनी आजींची गुणवैशिष्ट्ये सांगितली.
आपण पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या आश्रमात पशू-पक्षी निर्भयतेने वावरत असल्याचे वाचलेले आहे. ऋषिमुनींच्या तपस्येची सात्त्विकता पशू-पक्ष्यांनाही जाणवत असे. निसर्गही त्या सात्त्विकतेला प्रतिसाद देऊन ऋषिमुनींच्या आश्रमात बहरत असे.