नेतृत्व गुण आणि प्रेमभाव वाढवून साधकांची प्रगती करवून घेतल्यास आपलीही आध्यात्मिक उन्नती होते ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

साधकांच्या व्यष्टी साधनेचे प्रयत्न करून घेत असतांना आपण त्यांच्या दोष-अहं यांच्या निर्मूलनासह गुण आणि कौशल्य यांना दिशा दिली पाहिजे. त्याद्वारे त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचा विचार करायला हवा. साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीतून आपली प्रगती होते.

‘धर्मदान मोहिमे’साठी सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधकांना केलेले प्रेरणादायी मार्गदर्शन आणि साधकांना आलेल्या अनुभूती !

सत्पात्रे दान’ हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते.

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधनेविषयी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे

जेव्हा तांदुळ कुंकवासह असतात, तेव्हा ते अक्षता होऊन देवाच्या चरणी जातात. जेव्हा तांदुळ डाळीसह असतात, तेव्हा त्यांची खिचडी होते. सत्‌चा संग मिळाला, तरच आपण देवाच्या चरणांशी जाऊ शकतो.

आक्रमकांच्या कह्यातील मंदिरे सोडवण्यासाठी सिद्ध व्हा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

१ सहस्र ५६० हिंदु मंदिरांचा प्रश्न आहे. आजही काही प्राचीन मंदिरांवरील अतिक्रमण त्याच स्थितीत आहे. यासंदर्भात काही अधिवक्ते आणि संघटना यांनी न्यायालयीन लढा आरंभला असून आक्रमकांच्या कह्यातील प्रत्येक मंदिर सोडवण्यासाठी सिद्ध व्हा !

सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधकांना केलेले प्रेरणादायी आणि अनमोल मार्गदर्शन !

कुठल्याही मोहिमांचे नियोजन करतांना सद्गुरु स्वातीताई नेहमी सांगतात, ‘आपल्याला खारूताईचा नाही, तर मोठे ध्येय ठेवून हनुमंताचा वाटा उचलायचा आहे. आपल्याला हिंदु राष्ट्राच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलायचा आहे.

साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे लोटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र चाळके !

लोटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. महेंद्र चाळके यांचा आज १.६.२०२२ या दिवशी ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी सहसाधकांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या आणि नामस्मरण करत जीवनयात्रा संपवणार्‍या कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. श्रीमती नलंदा खाडयेआजी (वय ८१ वर्षे) !

२६.५.२०२२ या दिवशी त्यांचे वर्षश्राद्ध आहे. त्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

सोलापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार !

विविध हिंदुत्वनिष्ठ, आध्यात्मिक, सामाजिक संघटना, विविध संप्रदाय यांचा उत्स्फूर्त सहभाग

ध्येय ठेवून प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! – पू. शिवचरणानंद सरस्वती महाराज

अधिवेशनामध्ये सोलापूर येथील दैनिक ‘अग्रणी वार्ता’चे संपादक आणि ‘वन्दे मातरम्’ पत्रकार कक्षाचे अध्यक्ष श्री. योगेश तुरेराव यांनी ‘हलाल जिहादसारखे ज्वलंत विषय प्रसार माध्यमे का हाताळत नाहीत ?’ या विषयी संबोधित केले.

लोकशाहीचे अपयश समाजासमोर अभ्यासपूर्ण मांडा ! – सद्गुरु  (कु.) स्वाती खाडये

‘शिक्षण, आरोग्य, कायदा या सर्वच क्षेत्रांत विद्यमान धर्मनिरपेक्ष लोकशाही अपयशी ठरली आहे. या अपयशी लोकशाहीमधील अडचणींविषयी सनातनच्या नियतकालिकांचा अभ्यास करा आणि समाजासमोर ते मांडा.’