राज्यात तात्काळ धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात यावा ! – भरतशेठ गोगावले, पक्ष प्रतोद, शिवसेना, विधानसभा
प्रलोभने, फसवणूक आणि बळजोरी करणे यांद्वारे गरीब हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. त्यामुळे हिंदु समाजामध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.