हिंदु असल्याचे सांगून शाकिबकडून विद्यार्थिनीवर अनेक मास बलात्कार !
अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार दंडित करण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार दंडित करण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
लव्ह जिहादच्या इतक्या घटना घडूनही सरकारी यंत्रणा त्या रोखण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, हे लक्षात घ्या ! अशा घटना रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार दंडित करण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
माधवन् यांनी विवाह आणि नोकरी देण्याचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप या महिलेकडून करण्यात आला आहे. माधवन् यांच्याकडून ठार मारण्याची धमकी येत असल्याने तिने संरक्षण देण्याचीही मागणी केली आहे.
…तर भारतातही आणीबाणी ! भारतीय संस्कृती ही संयमाची आहे. हा संयम मिळवण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. ती आता समाजाला शिकवून आणि करवून घ्यावी लागणार आहे. असे केले नाही, तर भविष्यात पाकप्रमाणे भारतातही बलात्कार रोखण्यासाठी आणीबाणी लागू करावी लागली, तर आश्चर्य वाटू नये !
बलात्कार्यांना फाशीची शिक्षा करणे, हाच अशा घटना रोखण्याचा उपाय आहे, हे सरकारला कधी कळणार ?
राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील भौसींगा गावात संजय नावाच्या एका बलात्कार्याला पकडण्यास गेलेले हवालदार हरगोपाल यांच्यावर आरोपीने चाकूद्वारे आक्रमण केले. यात हरगोपाल गंभीर घायाळ झाले.
मध्यप्रदेशात लव्ह जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात असल्याने अशा प्रकरणांच्या विरोधात कारवाईचा मार्ग खुला असला, तरी भविष्यात हिंदु मुलींच्या वाट्याला कुणी हिंदुद्वेषी मुसलमान जाऊच नये, यासाठी पकडण्यात आलेल्या लव्ह जिहाद्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी !
नैतिकतेचे किती अधःपतन झाले आहे, हेच यातून स्पष्ट होते. आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना शिकवून ती करवून घेतली असती, तर आज ही स्थिती आली नसती ! ही स्थिती धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा तालीब कमाल उपाख्य बैहरा खालीद अंसारी (वय ५३ वर्षे) याला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.