बंगालमध्ये ‘वंदे भारत एक्सप्रेस’वर तिसर्यांदा दगडफेक
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत दयनीय असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे !
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत दयनीय असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे !
कोकण रेल्वेने सुधारित दिलेल्या वेळापत्रकानुसार दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी गाडी दिवा येथून संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुटून रत्नागिरीला रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी पोचणार आहे. पूर्वी ही गाडी रात्री २ वाजता पोचत होती.
होळीच्या निमित्ताने रेल्वेमध्ये अधिक गर्दी आणि वेळेची मर्यादा असतांनाही या तीनही मुलींचा ‘मांडवी एक्सप्रेस’ मध्ये शोध घेण्यात आला आणि शेवटी या मुली एका बोगीत सापडल्या. त्यानंतर तीनही मुलींना खेड पोलीस ठाण्यात आणले.
बेळगाव-धारवाड या मार्गावरील अनारक्षित एक्स्प्रेसचा प्रारंभ ६ मार्चपासून खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आला. या रेल्वेमुळे सायंकाळच्या वेळी बेळगावहून धारवाड, तसेच तेथून म्हैसूरला जाणे सोयीचे ठरणार आहे. २
गोवा रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली असून या मार्गाच्या पहाणी दौर्यानंतर मुंबई-गोवा वन्दे भारत एक्सप्रेस चालू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.
होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गोवा येथे जाणार्या प्रवाशांसाठी ‘नागपूर-मडगाव-नागपूर’ या विशेष रेल्वेगाडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
कमकुवत मनोबलामुळे आत्महत्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. आतातरी प्रशासनाने धर्मशिक्षण देऊन जनतेला सक्षम करावे, हीच अपेक्षा !
गाडी क्रमांक १२२९० नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई दुरांतो एक्सप्रेसमध्ये हा पालट १५ जूनपासून लागू होणार आहे. गाडी क्रमांक १२२८९ मुंबई-नागपूर एक्सप्रेसमध्ये हा पालट १६ जूनपासून लागू होणार आहे.
रेल्वेस्थानकावर स्ट्रॉबेरी विकण्याविषयी लेखी प्रस्ताव दिल्यास त्यावर सकारात्मक विचार करणार आहोत. सातारा जिल्ह्यातील सर्व रेल्वेस्थानकांमध्ये सी.सी.टी.व्ही. छायाचित्रक बसवण्याविषयी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
यापूर्वी खासदार त्यांच्या भागांतील स्थानकांवर रेल्वेगाडी थांबण्याची मागणी करत. आता ते ‘वन्दे भारत’ रेल्वे चालू करण्याची मागणी करत आहेत. हे भारताच्या आधुनिकतेचे लक्षण आहे.