ठाणे, २६ सप्टेंबर (वार्ता.) – मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा या मार्गावरील उंबरमाळी थांब्याजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची घटना २६ सप्टेंबरला सकाळी ११.२० वाजता घडली. त्यामुळे आसनगाव, खर्डी, कसारा मार्गावरील अप दिशेकडील रेल्वे वाहतूक खोळंबली. दुपारी १ वाजून १० मिनिटांच्या नंतर हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली. याचा परिणाम कसारा-सी.एस्.टी., भुवनेश्वर एक्सप्रेस, धुळे-दादर या ३ गाड्यांवर झाला. त्यामुळे गाडीतील प्रवासी ताटकळले होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > कसार्याजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड वाहतूक खोळंबली !
कसार्याजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड वाहतूक खोळंबली !
नूतन लेख
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप :आजपासून कोकण रेल्वेमार्गावर २ अधिक गाड्या !; प्रचार चालू असतांना अंबादास दानवे यांचे अपघातग्रस्ताला साहाय्य…
- पळशी (जिल्हा जालना) येथे महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची !
- बीड येथे चारचाकी वाहनातून १ कोटी रुपयांची रक्कम जप्त !
- मावळमधील (पुणे) ‘वंचित’च्या उमेदवारासह निवडणूक आयोगाची नोटीस !
- धर्मांध भाडेकरूकडून हिंदु घरमालकाचा हातोड्याने खून !
- अमरावती येथे आईने पैसे परत न केल्याने धर्मांधांकडून मुलीचा विनयभंग !