संपादकीय : रेल्वेची धाव दलालांपर्यंत !
रेल्वेच्या तिकिटांचा हा काळाबाजार वरवरचा वाटत असला, तरी या भ्रष्टाचाराने रेल्वे प्रशासन पुरते पोखरले आहे. रेल्वेचे जाळे देशभरात जितके पोचले आहे, त्यासमवेत तिकिटांच्या काळाबाजारही पोचला आहे.
रेल्वेच्या तिकिटांचा हा काळाबाजार वरवरचा वाटत असला, तरी या भ्रष्टाचाराने रेल्वे प्रशासन पुरते पोखरले आहे. रेल्वेचे जाळे देशभरात जितके पोचले आहे, त्यासमवेत तिकिटांच्या काळाबाजारही पोचला आहे.
पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये ‘शून्य भंगार’ मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभागातील, तसेच कारखान्यातील भंगार गोळा करण्यात आले
कोकण रेल्वे मार्गावर सुट्यांचा उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान २४ वेळा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ११ एप्रिल २०२४ पासून या विशेष गाड्या चालू होतील.
शासनासह पोलिसांनाही ही आत्मपरीक्षण करायला लावणारी गोष्ट आहे. ही स्थिती का ओढवली आहे ? याचा गांभीर्याने विचार केला, तर यावर परिणामकारक उपाययोजना निघू शकतात !
सध्या लोकसभेची निवडणूक घोषित झाली आहे. त्यामुळे मद्याची तस्करी, पैशांची उलाढाल पकडण्यासाठी असे ‘स्कॅनर’ रेल्वेस्थानकांवर असणे अत्यावश्यक आहे; मात्र ‘स्कॅनर’ बंद असल्याने अशी तपासणी होत नाही.
कणकवलीतून एक जण पोलिसांच्या कह्यात : या युवकाने भारतीय रेल्वेच्या (आय.आर्.सी.टी.सी.) ‘ॲप’वरून मर्यादेहून अधिक तिकिटे काढून ती ग्राहकांना विकली होती.
गड-दुर्ग येथे झाडे, भिंती यांवर दगडाने नावे कोरणे, रेल्वेरूळ उखडणे, दंगलींच्या वेळी पोलीस चौक्या जाळणे, रेल्वेगाड्यांवर दगडफेक करणे, बसची तोडफोड करणे, बसगाड्या किंवा रेल्वेचे डबे यांना आग लावणे आदी गोष्टी समाजकंटक जाणीवपूर्वक करत असतात….
प्रवासी संघटनांनी होळीनिमित्त होणार्या गर्दीची पूर्वकल्पना देऊनही रेल्वे प्रशासनाने मुंबईतून चिपळूण आणि रत्नागिरी येथे जाण्यासाठी एकही विशेष गाडी सोडली नाही. परिणामी दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये दिवा आणि पनवेल स्थानकांतील शेकडो प्रवाशांना गर्दीमुळे चढता आले नाही.
या घटनेत २ प्रवासी गंभीर घायाळ झाले. एकाच्या डोक्याला दुखापत झाली. दोघांना तत्परतेने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यापूर्वी आंबिवली, शहाड परिसरात लहान मुले रेल्वेमार्गात खेळतांना गाडीवर दगड फेकत अनेकदा उघडकीस आले आहे.
तिकीट काढण्यासाठी पूर्वी प्रवाशांना मोठ्या रांगेत उभे रहावे लागत असे; मात्र केंद्रशासनाने आता रेल्वे स्थानकांवरून रेल्वेचे सामान्य तिकीट ऑनलाईन पद्धतीने काढता येणार आहे. ही सुविधा देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होणार आहे.