Mumbai HC On Local Trains : लोकलगाड्यांमधून पडून प्रवासी मरणे, ही परिस्थिती चिंताजनक ! – मुंबई उच्च न्यायालय

Mumbai HC On Local Trains : लोकलगाड्यांमधून पडून प्रवासी मरणे, ही परिस्थिती चिंताजनक ! – मुंबई उच्च न्यायालय

रेल्वेने केलेले कोणतेही उपाय पुरेसे नाहीत. लोकलगाड्यांमधून पडून प्रवासी मरत आहेत. आकडेवारीवरून असे दिसून येते की, रेल्वे अपघातात प्रतिदिन अनुमाने १० प्रवासी मरतात.

मुंबईत रेल्वेगाड्यांमधील धक्कादायक प्रवास !

मुंबईत रेल्वेगाड्यांमधील धक्कादायक प्रवास !

गाडीत जेवढी आसन व्यवस्था असते, त्याहून दुप्पट लोक उभ्याने प्रवास करत असतात. अनेक जण पाठीवर बॅग घेऊन दारात उभे राहून प्रवास करतात.

थोडक्यात महत्त्वाचे

थोडक्यात महत्त्वाचे

चेंबूर-टिळकनगर या रेल्वेमार्गावरील रूळ ओलांडताना १८ जून या दिवशी २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

थोडक्यात महत्त्वाचे ! (१७ जून २०२५)

थोडक्यात महत्त्वाचे ! (१७ जून २०२५)

बस अडकली, विद्यार्थिनी गर्भवती, रेल्वे डब्यात आग, प्लास्टिक अथवा कागदी कप वापरावर बंदी

सर्वच लोकल वातानुकूलित नको !

सर्वच लोकल वातानुकूलित नको !

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या ठिकाणी झालेल्या लोकलगाडीतील अपघातामुळे महाराष्ट्र सरकारसह रेल्वे खाते खडबडून जागे झाले आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या जिल्ह्यांतून धावणार्‍या लोकल गाड्यांतील प्रवाशांची दिवसागणिक वाढत जाणारी संख्या सरकारपुढील मोठे आव्हान ठरू लागले आहे. रोजगाराच्या आशेने समस्त देशभरातून या शहरांकडे येणारे बेरोजगारांचे लोंढे, या शहरांतील वाढती लोकसंख्या यांमुळे सध्याची वाहतुकीची साधने पुष्कळ … Read more

थोडक्यात महत्त्वाचे (दि. १२  जून २०२५ )

थोडक्यात महत्त्वाचे (दि. १२ जून २०२५ )

जे.जे. रुग्णालयाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्याची आत्महत्या !,‘अलमट्टी’ची उंची वाढू देणार नाही ! – राधाकृष्ण विखे पाटील,४ वर्षांत २ सहस्र ३४७ प्रवाशांचा मृत्यू ! – रेल्वे पोलीस,अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया नकोत ! – आरोग्यमंत्री

AC Locals In Mumbai : भाडेवाढ न करता वातानुकूलित रेल्वेगाड्या आणणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

AC Locals In Mumbai : भाडेवाढ न करता वातानुकूलित रेल्वेगाड्या आणणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

अपघात झाल्यानंतर आणि काही जणांचा मृत्यू झाल्यानंतरच सरकार, प्रशासन का जागे होते ? ते आधीच उपाययोजना का काढत नाही ? असे प्रश्‍न जनतेच्या मनात नेहमीच येतात !

मुंब्रा येथील धोकादायक वळणाविषयी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता !

मुंब्रा येथील धोकादायक वळणाविषयी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता !

पत्रव्यवहाराच्या संदर्भात पुढे काय केले ? याविषयी रेल्वे प्रशासनाने त्यांची भूमिका स्पष्ट करावी !

Mumbai Local Accident : गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून ४ प्रवाशांचा मृत्यू : ९ प्रवासी गंभीर घायाळ !

Mumbai Local Accident : गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून ४ प्रवाशांचा मृत्यू : ९ प्रवासी गंभीर घायाळ !

मध्य रेल्वेमार्गावरील दिवा ते कोपर रेल्वे स्थानकांमधील घटना ! मुंबई – कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणार्‍या लोकलगाडीतून प्रवास करणारे १३ प्रवासी खाली पडले. यातील ४ जणांचा मृत्यू झाला, तर उर्वरित ९ जण गंभीररित्या घायाळ झाले आहेत. ९ जून या दिवशी सकाळी ९.३० वाजता मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. घायाळांवर … Read more

थोडक्यात महत्त्वाचे

थोडक्यात महत्त्वाचे

रेल्वेच्या धडकेमुळे म्हशीचा मृत्यू ; गिरणी कामगारांना मुंबईत घरे शक्य ? ; मुंबईत १३ कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन जप्त, ५ जण अटकेत !; अंत्यसंस्कारानंतर महिलेची राख आणि अस्थी गहाळ ! ; १ जूनपासून मासेमारीला बंदी