सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त होणार्या रथोत्सवाच्या ध्वजपथकाचा सराव करतांना आणि रथोत्सवानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेली अनुभूती
सराव आणि सेवा यांमुळे विश्रांती घेता न येऊनही चैतन्यामुळे थकवा न येणे
सराव आणि सेवा यांमुळे विश्रांती घेता न येऊनही चैतन्यामुळे थकवा न येणे
‘वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ८१ व्या वर्षांत पदार्पण केले. त्या दिवशी रथोत्सव झाला. या सोहळ्याचे वर्णन करायला खरोखरच शब्द अपुरेच पडतील, तरीही मी या सोहळ्याचे वर्णन करण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे.
मला पुष्कळ भरून आले. मला ‘आता अन्य काही नको. मी धन्य धन्य झाले’, असे वाटू लागले.
११.५.२०२३ या दिवशीचा ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम मला गुरुकृपेमुळे घरीच ‘ऑनलाईन’ पहायला मिळाला. ‘तो आनंददायी कार्यक्रम प्रत्यक्ष वैकुंठात साजरा होत आहे’, असे मला पदोपदी जाणवत होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला गोव्याला जाण्याची संधी न मिळणे; मात्र त्या दिवशी अकस्मात् घरी कृष्णकमळाच्या वेलीला पुष्कळ फुले आल्यामुळे साधक दांपत्याला ‘गुरुदेवांनी फुलांच्या माध्यमातून घरीच दर्शन दिले आहे’, असे जाणवणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव भव्य आणि दिव्य होणार’, असे कळल्यावर उत्सुकता निर्माण होणे
गोपी कृष्णाची बासरी ऐकण्यात तल्लीन होऊन रासलीला करत होत्या. त्याचप्रमाणे आम्ही सर्व जणी कृष्णाच्या स्तुतीपर गीतात तल्लीन झालो होतो.
नृत्यसेवेत सहभागी झालेल्या साधिकांना नृत्य करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
‘जसा प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साजरा केला होता, तसा अल्पशा प्रमाणात का होईना, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव होणार आहे. त्यात मला सेवाही मिळणार आहे’, हे कळल्यावर मला पुष्कळ आनंद आणि उत्साह जाणवत होता.
भाव ठेवून सराव करतांना मला थकवा जाणवला नाही आणि गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते.