(म्हणे) ‘मणीपूरमध्ये भारतमातेची हत्या करण्यात आली !’ – राहुल गांधी
राहुल गांधी यांची लोकसभेत गरळओक
पंतप्रधान मोदी यांच्यावरही आरोप !
हिंदु धर्म संपवण्यासाठी भारतात बाँबस्फोट घडवण्याची पुणे येथील व्यक्तीला मिळाली धमकी !
अशा प्रकारचे संदेश प्राप्त होणे, ही भारतासाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. अशा धमक्या देणार्यांना लगेचच शोधून मूळ सूत्रधारापर्यंत पोचणे आवश्यक !
मणीपूरमध्ये राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा लागू करा ! – ‘कोकोमी’ची पंतप्रधानांकडे मागणी
मणीपूरमधील हिंसाचारात म्यानमारमधून आलेल्या स्थलांतरितांचा हात असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे सरकारने या मागणीकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक !
पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्या निवडणुकीत ३२५ ते ३५० जागा जिंकून परत विजयी होतील ! – भाऊ तोरसेकर
मिरज, ६ ऑगस्ट (वार्ता.) – एकमेकांचे विचारही न पटणारे डावे आणि पुरोगामी यांनी एकत्र येऊन एक आघाडी सिद्ध केली आहे; मात्र कुणाकडेही देशहिताचा विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशविकासाची दृष्टी असून त्यांच्या नेतृत्वात भारत जागतिक स्तरावर पुढे आहे. लोकांनाही देश चालवण्यासाठी सक्षम नेतृत्व हवे असल्याने नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३२५ ते … Read more
पुणे येथील सहकार क्षेत्राच्या ‘वेबपोर्टल’चे उद्घाटन !
शाहू, फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचे भले फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी अन् अमित शहाच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीत सुट्टी न घेता सीमेवर असतात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी आणि शहांचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत रेल्वे स्थानक’ योजनेचे उद्घाटन !
देशातील १ सहस्र ३०९ स्थानकांचा पुनर्विकास होणार
पहिल्या टप्प्यात ५०८ स्थानके
सामाजिक माध्यमांतून पंतप्रधानांवर आक्षेपार्ह चित्र प्रसारित करणार्यावर कारवाई !
सामाजिक माध्यमांद्वारे प्रसाद राजेंद्र पवार या ३० वर्षीय तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली. या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर प्रसाद पवार यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यातून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती !
शिक्षेवर स्थगिती आणण्यासाठी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ४ ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने गांधी यांच्या दोषसिद्धतेवर स्थगिती आणली आहे.
पुरस्कार लोकमान्यांचा !
हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार म्हणून काँग्रेसने याविषयी स्मारकाचे विश्वस्त तथा काँग्रेसचे नेते डॉ. रोहित टिळक यांची तक्रार राहुल गांधी यांच्याकडे केली.