Govind Pansare Case : डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन संमत !
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी हा खटला चालवणारे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता गुरुराज रसाळ यांना पेढा भरवून आनंद साजरा केला. या वेळी शिवाजी चौकात येणार्या नागरिकांनाही साखर आणि पेढे वाटप करण्यात आले.
भगवा आतंकवाद असे बोलायला नको होते. हे माझे विचार नसून माझ्या पक्षाची भूमिका मी मांडली होती’, असे काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते तथा माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले खरे; पण त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांवर लागलेला हा डाग पुसला जाणार नाही. हा अपप्रचार दूर करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना धाडसाने पुरुषार्थाची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
उलटतपासणीत पाटील यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे ‘मला माहिती नाही’, ‘मला आठवत नाही’, अशी दिली. मात्र साक्षीच्या संदर्भातील अनेक घटना ते जाणीवपूर्णक टाळत आहेत’, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
या प्रकरणातील डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना जामीन संमत करण्यात यावा, असा युक्तीवाद मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला.
या प्रसंगी बचाव पक्षाच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्त्या प्रीती पाटील, तर सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे उपस्थित होते. याची पुढील सुनावणी ८ ऑक्टोबर या दिवशी होणार आहे.
डॉ. दाभोलकर, पानसरे, कर्नाटक येथील कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत; परंतु आतापर्यंत कट रचणारे सापडले नाहीत.
चौकशी चालू असतांना अकारण न्यायालयाचा वेळ घालवून आणि अन्वेषण यंत्रणांवर संशय व्यक्त करणार्यांना न्यायालयाने कठोर शिक्षा करावी !
सरकारी पक्षाच्या वतीने कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील एक साक्षीदार भास्कर तोडकर यांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली असून बचाव पक्षाच्या वतीने त्यांची उलट तपासणी चालू आहे.
कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. ११ जून या दिवशी झालेल्या सुनावणीत अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी वरील विसंगती उघड केली.