‘वासुदेवा’ची स्वारी !

सध्या चर्चेत आलेला विषय म्हणजे ‘वासुदेव’ ! डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेला किंवा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसर्‍या हातात पितळी टाळ, कमरेला पावा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी…

असाही एक विवाह !

समाजातील प्रतिष्ठित लोकांनी त्यांचे असे सार्वजनिक आणि घरगुती कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केल्यास इतरांसाठी तो आदर्श ठेवला जातो. समाजात यातून चांगला संदेशही जातो. त्यामुळे विवाह, म्हणजे ‘शक्तीप्रदर्शन’ आणि गोंधळ यांपुरता मर्यादित न रहाता त्यातून धार्मिकताही टिकून रहाते.

पुणे शहराची मानहानी !

पालकांनीही मौजमजेच्या नावावर आपल्या मुलांना अमली पदार्थ, कंडोम यांच्या आहारी जाऊ न देता त्यांच्यावर योग्य ते संस्कार करायला हवेत. भारताची मानहानी करणार्‍या अशा गोष्टी टाळणे, हे प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतियाचे कर्तव्य आहे !

दुटप्पी राहुल गांधी !

राहुल गांधी यांना न्यायालयाचा आदर करावासा वाटला असता, तर त्यांना देहली ते पुणे हा काही मिनिटांचा विमान प्रवास करून न्यायालयात त्यांची बाजू मांडून संसदेच्या कामात सहभागी होणे सहज शक्य होते; पण त्यांनी तसे न करता सवलत घेऊन संभल येथे जाऊन धर्मांधतेचे राजकारण केले.

बालिकाही असुरक्षित !

पुणे येथे ३ वर्षांच्या मुलीवर ९ वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केला. ३ वर्षांची मुलगी ‘दादा’, ‘दादा’ म्हणत ज्या मुलासमवेत खेळत होती, त्याच मुलाकडून त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर त्या बालमनावर काय बेतले असेल…

यशाचे गमक जाणा !

नेहा आणि गुकेश यांची उदाहरणे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. तरुण पिढीने त्यांच्याप्रमाणे मनोनिग्रह केल्यास प्रत्येकाला यशोशिखर गाठता येईल, हे निश्चित !

भ्रमणभाषचे आभासी जग हटवा ! 

आज लहान मुलांचे अभ्यासाच्या कारणास्तव ‘मोबाईल’ (भ्रमणभाष) हाताळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाच्या काळात चालू झालेली ‘ऑनलाईन’ची प्रक्रिया अजूनही चालू आहे. अभ्यासाची गैरसोय होऊ नये; म्हणून पालक आणि शिक्षक मुलांना या व्यसनापासून दूर ठेवू शकत नाही..

सुट्यांचे नियोजन करतांना…!

आजमितीला अनेक पालक पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालत असल्याने विद्यार्थ्यांना २५ डिसेंबर ते १ जानेवारी अशी सुटी मिळते. वर्षाचा शेवट असल्याने शिल्लक सुट्या संपवण्याच्या हेतूने नोकरी करणारे पालकसुद्धा या कालावधीत सुट्या घेऊन..

पदाची लालसा का ? 

महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले. त्यातही भाजपला अधिक जागा मिळाल्या. त्यानुसार मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेले, नवीन आमदारांना मंत्रीपद देण्यात आले, तर काही जुन्या आमदारांना मंत्रीपद….

भारतीय संस्कृतीचा ठेवा !

सूर्यनमस्कारासारख्या प्राचीन भारतीय योगप्रक्रियेविषयी जागरूकता निर्माण केल्यास लोकांना आरोग्यदायी आणि सकारात्मक जीवनशैलीचा मार्ग गवसेल, हे निश्चित ! सूर्यनमस्कार केवळ शारीरिक तंदुरुस्तीसाठीच नाही, तर मानसिक शांती, आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतात.