लग्नविधींचे महत्त्व !

लग्नविधी हा धार्मिक असून त्याचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. याविषयी सध्या बहुतांश जण अनभिज्ञच असतात. विधींमध्ये चेष्टामस्करी करणे, काहीतरी आधुनिक गोष्टी करणे, असे केले जाते.

दूरचित्रवाणी आणि भ्रमणभाष !

सध्या बहुतेक सर्वच आई-वडिलांना आपल्या मुलांविषयी चिंता सतावते आणि त्यावरून ते आपल्या मुलांविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना दिसतात. अप्रसन्नता कसली ? तर मुले सांगितलेले ऐकत नाहीत, ती दिवसरात्र भ्रमणभाष …

वासनांधांची राजधानी !

नुकताच इंग्लंडमधील व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यात रस्त्यावर बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या आतंकवाद्याला पोलीस गोळ्या घालतांना दिसत आहेत.

स्नेहसंमेलन : एक संस्कारसंधी !

खरे तर या कार्यक्रमाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पहाता ‘संस्कार करण्याची एक संधी’ म्हणून बघायला हवे, असे वाटते. या वर्षी सर्वच जण राममय झाले असल्याने बहुतेक शाळांतून श्रीरामवरील गाणीही बसवल्याचे लक्षात आले.

संस्कारांची शिदोरी ! 

आंध्रप्रदेशमध्ये अनाकपल्ली जिल्ह्यातील चोडावरम् मंडल भागात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय निवासी शाळेत शिकणारी इयत्ता सहावी-सातवीची म्हणजेच अवघ्या ११-१२ वर्षांची जवळपास १६ मुले..

एकीचे शिवधनुष्य !

भारतीय संस्कृती, परंपरा, मंदिरे यांचे रक्षण करणे, हे शासनासमवेतच भारतीय जनतेचेही दायित्व आहे. एका हिंदूला किंवा एका संघटनेला ते शक्य नाही; परंतु हिंदू एकत्र झाले, तरच ते निश्चित शक्य होईल. यासाठी हिंदूंनी एकत्र येण्याची व्यापकता दाखवणे, ही काळाची आवश्यकता आहे !

गतिरोधक : अपघात रोखणारे कि घडवणारे ?

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वाहनांच्या गतीवर नियंत्रण रहाण्यासाठी रस्त्यांवर जागोजागी गतिरोधक बसवण्यात येतात; मात्र बेशिस्त वाहनचालक, नियमांचे पालन न करणे, वेगाने गाडी चालवणे,..

…प्राणप्रतिष्ठेनंतर !

अंतिमतः रामलला (श्रीरामाचे बालकरूप) अयोध्यापुरीत विराजमान झाले आहेत ! भारतासह संपूर्ण विश्वात सध्या ‘राम लाट’ पसरली आहे ! प्रत्येक रामभक्ताने श्रीरामाच्या चरणी त्याची भक्ती त्याच्या परीने अर्पण केली.

प्राणप्रतिष्ठा ते रामराज्य !

एकेक दिवस जसा पुढे चालला आहे, तशी रामभक्तांची उत्सुकता शिगेला पोचत आहे…! १६ जानेवारीपासून श्रीरामजन्मभूमी अयोध्येत विविध विधींना आरंभ झाला आहे.

पुनश्च प्रभु श्रीराम !

श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी एक प्रभु श्रीराम ! त्रेतायुगात प्रभु श्रीराम पृथ्वीवर अधर्माच्या नाशासाठी अवतार घेऊन आले ! त्यांच्या सहवासात असणार्‍यांनी त्यांचे अवतारत्व तर अनुभवलेच….