लग्नविधींचे महत्त्व !
लग्नविधी हा धार्मिक असून त्याचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. याविषयी सध्या बहुतांश जण अनभिज्ञच असतात. विधींमध्ये चेष्टामस्करी करणे, काहीतरी आधुनिक गोष्टी करणे, असे केले जाते.
लग्नविधी हा धार्मिक असून त्याचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. याविषयी सध्या बहुतांश जण अनभिज्ञच असतात. विधींमध्ये चेष्टामस्करी करणे, काहीतरी आधुनिक गोष्टी करणे, असे केले जाते.
सध्या बहुतेक सर्वच आई-वडिलांना आपल्या मुलांविषयी चिंता सतावते आणि त्यावरून ते आपल्या मुलांविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना दिसतात. अप्रसन्नता कसली ? तर मुले सांगितलेले ऐकत नाहीत, ती दिवसरात्र भ्रमणभाष …
नुकताच इंग्लंडमधील व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यात रस्त्यावर बलात्काराचा प्रयत्न करणार्या आतंकवाद्याला पोलीस गोळ्या घालतांना दिसत आहेत.
खरे तर या कार्यक्रमाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पहाता ‘संस्कार करण्याची एक संधी’ म्हणून बघायला हवे, असे वाटते. या वर्षी सर्वच जण राममय झाले असल्याने बहुतेक शाळांतून श्रीरामवरील गाणीही बसवल्याचे लक्षात आले.
आंध्रप्रदेशमध्ये अनाकपल्ली जिल्ह्यातील चोडावरम् मंडल भागात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय निवासी शाळेत शिकणारी इयत्ता सहावी-सातवीची म्हणजेच अवघ्या ११-१२ वर्षांची जवळपास १६ मुले..
भारतीय संस्कृती, परंपरा, मंदिरे यांचे रक्षण करणे, हे शासनासमवेतच भारतीय जनतेचेही दायित्व आहे. एका हिंदूला किंवा एका संघटनेला ते शक्य नाही; परंतु हिंदू एकत्र झाले, तरच ते निश्चित शक्य होईल. यासाठी हिंदूंनी एकत्र येण्याची व्यापकता दाखवणे, ही काळाची आवश्यकता आहे !
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वाहनांच्या गतीवर नियंत्रण रहाण्यासाठी रस्त्यांवर जागोजागी गतिरोधक बसवण्यात येतात; मात्र बेशिस्त वाहनचालक, नियमांचे पालन न करणे, वेगाने गाडी चालवणे,..
अंतिमतः रामलला (श्रीरामाचे बालकरूप) अयोध्यापुरीत विराजमान झाले आहेत ! भारतासह संपूर्ण विश्वात सध्या ‘राम लाट’ पसरली आहे ! प्रत्येक रामभक्ताने श्रीरामाच्या चरणी त्याची भक्ती त्याच्या परीने अर्पण केली.
एकेक दिवस जसा पुढे चालला आहे, तशी रामभक्तांची उत्सुकता शिगेला पोचत आहे…! १६ जानेवारीपासून श्रीरामजन्मभूमी अयोध्येत विविध विधींना आरंभ झाला आहे.
श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी एक प्रभु श्रीराम ! त्रेतायुगात प्रभु श्रीराम पृथ्वीवर अधर्माच्या नाशासाठी अवतार घेऊन आले ! त्यांच्या सहवासात असणार्यांनी त्यांचे अवतारत्व तर अनुभवलेच….