हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

या दौर्‍यामध्ये सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी तेथील संत, आध्यात्मिक संस्थांचे पदाधिकारी, हिंदुत्वनिष्ठ, प्रतिष्ठित आणि उद्योजक यांच्या भेटी घेतल्या, तसेच विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. याविषयीचा वृत्तांत थोडक्यात येथे देत आहोत.

नेपाळमध्ये हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात आक्रमण !

२० हून अधिक हिंदू आणि पोलीस घायाळ !
हिंदूंविरुद्धच गुन्हे नोंद
हिंदु सम्राट सेनेच्या अध्यक्षाला ठार मारण्याचे होते षड्यंत्र !

हिंदु धर्माच्या शिकवणुकीतून आपण खर्‍या धर्मनिरपेक्षतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

आपल्याला अभिमन्यू बनून बलीदान द्यायचे नाही, तर अर्जुन बनायचे आहे. भक्तांचा कधी बळी जात नाही; म्हणून भक्त बनले पाहिजे. एका भक्तासाठीही देवाला प्रकट व्हावे लागते. आपल्याला लढायचे नाही, तर देवाने आपल्याला माध्यम बनवून कार्य केले पाहिजे.

‘जागतिक भूक निर्देशांका’त भारत १०१व्या स्थानावरून १०७ वर !

श्रीलंका, पाकिस्तान आणि नेपाळ यांची स्थिती भारतापेक्षा चांगली !  

नेपाळ सीमेवरील मदरशांमध्ये घुसखोरी करण्याचा बांगलादेशी आतंकवाद्यांचा प्रयत्न

‘जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जे.एम्.बी.)’ या आतंकवादी संघटनेचे आतंकवादी नेपाळ सीमेजवळ असलेल्या मदरशांद्वारे भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतातील बनावट नोटांचा सर्वांत मोठा पुरवठादार लाल महंमद याची काठमांडूमध्ये हत्या !

लाल महंमद भारतात बनावट नोटा पुरवतो, हे ठाऊक असूनही त्याच्यावर आतापर्यंत कारवाई का झाली नव्हती, याचे उत्तर कोण देणार ? असे किती लाल महंमद देशात आणि भारताच्या  शेजारी देशांत रहात आहेत आणि त्यांच्यावर कारवाई कधी होणार आहे, यांचेही उत्तर कोण देणार ?

नेपाळचे सरन्यायाधीश राणा नजरकैदेत : पदाचा अपवापर केल्याप्रकरणी महाभियोगाचा प्रस्ताव

नेपाळच्या ९८ खासदारांनी सरन्यायाधीश राणा यांच्या विरोधात महाभियोग सादर केला होता. राणा यांच्यावर भ्रष्टाचाराचे २१ आरोप झाले होते.

नेपाळमध्ये ‘अग्नीपथ’वर परिणाम : गुरखा सैनिकांची भरती थांबवली !

नेपाळमध्ये भारताच्या नवीन भरती योजना ‘अग्नीपथ’ला धक्का बसला आहे. नेपाळ सरकारने बुटवल येथे होणारी भारतीय सैन्यातील गुरखा सैनिकांची भरती थांबवली आहे.

नेपाळ सीमेवरून भारतात घुसखोरी करणार्‍या तिघांना अटक

नेमाळमार्गे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी अटक केली. यात एका पाकिस्तानी तरुणीचा समावेश आहे, तर अन्य दोघांपैकी एक भारतीय मुसलमान आणि एक नेपाळी तरुण आहे.

चीनकडून नेपाळच्या भूमीवर अतिक्रमण !

चीनचे बटीक झालेले नेपाळ सरकार ! नेपाळी जनतेने याकडे गांभीर्याने पाहून देशाच्या रक्षणासाठी संघटित होऊन प्रयत्न केले पाहिजेत, तसेच सरकारला कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !