नेपाळमध्ये अवैधरित्या काम करणार्‍या ३ चिनी नागरिकांना अटक

चिनी नागरिक येथे पर्यटक व्हिसावर आले होते आणि कायद्याचे उल्लंघन करून येथे काम करत होते. नेपाळ हे चिनी गुन्हेगारांसाठी प्रवेशद्वार बनत आहे.

नेपाळमध्ये एका व्यक्तीला लुटणार्‍या तिघा भारतियांना अटक

पोलिसांनी या घटनेचे अन्वेषण करून तिघांसमवेत चारचाकी वाहन कह्यात घेतले आहे. सर्व आरोपी हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी आहेत.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी १५ सहस्र लोकांसमवेत केला योगा

भारतासह जगभरात २१ जून या दिवशी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी कर्नाटकातील ‘मैसुरू पॅलेस मैदाना’वर गेले होते. त्यांनी जवळपास १५ सहस्र लोकांसमवेत योगा केला.

 ‘माऊंट एव्हरेस्ट’वर सापडला तब्बल ३४ टन कचरा !

यातून मानवाची निसर्गाविषयी असलेली असंवेदनशीलताच दिसून येते. अशा मनोवृत्तीमुळेच निसर्गही त्याचे रौद्ररूप दाखवल्याखेरीज रहात नाही, हे लक्षात घ्या !

नेपाळमधील अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले

नेपाळच्या तारा एअरलाइनच्या बेपत्ता झालेले विमान अपघातग्रस्त होऊन त्यातील सर्व २२ प्रवासी आणि कर्मचारी यांचा मृत्यू झाला. या विमानाचे अवशेष नेपाळमधीलच हिमालय पर्वतांमध्ये सापडले आहेत.

नेपाळच्या पंतप्रधानांकडून भारतातील ३ गावांवर पुन्हा दावा

लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी ही तीनही गावे नेपाळचे भाग आहेत, असा खोटा दावा नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी केला.

नेपाळविना आमचे श्रीरामही अपूर्ण ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळच्या दौर्‍यावर गेले आहेत. त्यांनी १६ मे या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने नेपाळमधील भगवान बुद्धांचे जन्मस्थान असेल्या लुबिंनी येथे जाऊन तेथील माया देवी मंदिरात पूजा केली.

भारताच्या अस्वस्थ शेजारी राष्ट्रांचा भारतावरील परिणाम !

भारताचे शेजारी राष्ट्र असलेला श्रीलंका अतिशय कर्जबाजारी झाला आहे आणि तेथे अराजकता माजली आहे. नेपाळही कर्जबाजारी झाला असून तेथे आणीबाणी लागू झाली आहे, तर बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात होणारी घुसखोरी भारतासाठी धोकादायक बनली आहे.

नगर येथील २ आयुर्वेदीक वैद्यांचे नेपाळ येथील कार्यशाळेत मार्गदर्शन !

वैद्य सतीश भट्टड यांचे श्रीरामपूर येथे ‘श्रीजी आयुर्वेद रुग्णालय’ आहे. वैद्य रामदास आव्हाड यांचे कोपरगाव येथे ‘धन्वन्तरि आयुर्वेद रुग्णालय’ असून ते ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ आहेत.

श्रीलंकेनंतर आता नेपाळवर आर्थिक संकटाचे सावट !

श्रीलंका सध्या आर्थिक संकटातून जात असून त्याच्यावरील गेल्या ७० वर्षांतील हे सर्वांत मोठे संकट असल्याचे म्हटले जात आहे. अशातच भारताचा दुसरा शेजारी देश असलेल्या नेपाळवरही असे संकट कोसळू शकते, अशी चिन्हे आहेत.