कर्नाटकातील चिक्कमगळुरू येथील देवीरम्मा देवळात वस्त्रसंहिता लागू !

याचा आदर्श कर्नाटकातील अन्य मंदिरांनीही घ्यावा !

हरियाणातील १४ गावांमध्ये मुसलमानांवर बहिष्कार !

नूंह येथील हिंसाचाराचे प्रकरण
मुसलमानांना भाड्याने खोल्या न देण्याचे, तसेच नोकरीवर न ठेवण्याचे आवाहन

ज्ञानवापीला मशीद म्हणणे बंद करा, ते शिवमंदिर आहे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिल्यानंतर गेले ४ दिवस ज्ञानवापीच्या परिसराचे भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या प्रकरणी एका पत्रकाराने बाबा बागेश्‍वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांना प्रश्‍न केला असता ते म्हणाले की, ज्ञानवापीला मशीद म्हणणे बंद करा. ते शिवमंदिर आहे.

वेदरक्षणाच्या परंपरेच्या विस्ताराची आवश्यकता ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

येणारा काळ हा भारत आणि सनातन धर्म यांचा आहे. वेद म्हणजे ज्ञानाचे भंडार आहे. वेदांमध्ये सर्व काही आहे. सातत्याने होणार्‍या आक्रमणांमुळे सर्वत्र, विशेषतः उत्तर भारतात वेदिक ज्ञानाची मोठी हानी झाली. अग्निहोत्राच्या अनुयायांनी युगानुयुगे या ज्ञानाचे रक्षण केले आहे.

तमिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांची अटक कायदेशीर ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला  मंत्र्याची कोठडीत चौकशी करण्याची अनुमती दिली.

नूंह येथील हिंसाचाराच्या प्रकरणी २५ रोहिंग्या मुसलमानांना अटक !

शरणार्थी बनून दुसर्‍या देशामध्ये आश्रय घेणारे शरणार्थी त्या देशात हिंसाचार माजवण्याची ही काही नवी गोष्ट नाही. फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका येथेही असेच चित्र आहे. अशा ‘गरीब’ मुसलमानांच्या झोपड्या पाडल्यावरून थयथयाट करणारे असदुद्दीन ओवैसी आता चकार शब्दही बोलणार नाहीत, हेही तितकेच खरे !

बंगालमधील एका घरातून १२ सहस्र जिलेटीनच्या कांड्या जप्त !

सातत्याने बाँब सापडत असल्यामुळे ‘बंगाल’ आणि ‘बाँब’ आता समानार्थी शब्द झाले आहेत. बंगालमधील ममता बॅनजी सरकारला हे लज्जास्पद !

(म्हणे) ‘पंडितांनी बायकांना भ्रष्ट केल्यामुळे औरंगजेबाने ज्ञानव्यापी मंदिराची तोडफोड केली !’ – भालचंद्र नेमाडे

शिवाजीचा मुख्य सेनापती मुसलमान होता. त्याचा स्वत:च्या लोकांवर (हिंदूंवर) विश्‍वास नव्हता. त्या वेळी हिंदू मुसलमान भेदच नव्हता, असेही अकलेचे तारे नेमाडे यांनी तोडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्‍या निवडणुकीत ३२५ ते ३५० जागा जिंकून परत विजयी होतील ! – भाऊ तोरसेकर

मिरज, ६ ऑगस्‍ट (वार्ता.) – एकमेकांचे विचारही न पटणारे डावे आणि पुरोगामी यांनी एकत्र येऊन एक आघाडी सिद्ध केली आहे; मात्र कुणाकडेही देशहिताचा विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे देशविकासाची दृष्‍टी असून त्‍यांच्‍या नेतृत्‍वात भारत जागतिक स्‍तरावर पुढे आहे. लोकांनाही देश चालवण्‍यासाठी सक्षम नेतृत्‍व हवे असल्‍याने नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीत ३२५ ते … Read more

इस्लाम स्वीकार, अन्यथा तुझ्या मुलीची विक्री करणार ! – अभियंता सैय्यद इम्तियाज याची हिंदूला धमकी

धर्मांध कितीही उच्चपदावर असले, तरी ते त्यांची धर्मांधता आणि हिंदुद्वेष कधीही सोडत नाहीत, हेच या घटनेवरून लक्षात येते !