तमिळनाडूमध्ये भाजपच्या कार्यालयातून ‘भारतमाते’चा पुतळा प्रशासनाने हटवला !
अनुमती न घेतल्याने पुतळा हटवल्याची प्रशासनाची माहिती
अनुमती न घेतल्याने पुतळा हटवल्याची प्रशासनाची माहिती
मुस्लिम लीगचे नेते दंगलीसाठी कारणीभूत असल्याचा एम्.पी. सक्सेना यांचा वर्ष १९८३ चा हा अहवाल ! ४० वर्षे सर्वपक्षीय सरकारांनी अहवाल दाबून ठेवला ! हिंदुत्वनिष्ठांनीच ही दंगल घडवल्याचे आतापर्यंत सांगत आली हिंदुद्वेष्टी काँग्रेस !
हिंदु समाज हा सहिष्णु आहे. तो बहिष्कारासारखे टोकाचे पाऊल का उचलत आहे, हे जाणून त्याला आश्वस्त करण्याचे काम सरकार करणार का ?
हरियाणातील मेवातमध्ये दंगल होण्यापूर्वी हिंसाचाराचे साहित्य, शस्त्रास्त्रे जमा होत होती, तेव्हा येथील पोलीस-प्रशासनाला याचा सुगावा कसा लागला नाही ? मेवातमध्ये पोलीस बंदोबस्त कुठे होता ? आज हिंदू नि:शस्त्र आहेत.
आतापर्यंत ७५० हून अधिक अवैध झोपड्या आणि इमारती पाडण्यात आल्या आहेत.
लव्ह जिहादला हिंंदूंनी विरोध केल्यावर ‘प्रेमाला धर्म नसतो’, असा हिंदूंना उपदेश करणारे निधर्मीवादी अशा मुसलमानांच्या या धर्मांधतेविषयी का बोलत नाहीत ?
हिंदूंवरील आघात रोखण्यात सरकारी व्यवस्था अपयशी ठरत असल्यानेच हिंदूंना अशा प्रकारे टोकाचे निर्णय घ्यावे लागत आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ?
विधेयकानुसार जनतेचा वैयक्तिक डिजिटल डेटा चोरल्याचे अथवा त्याचा अपवापर केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित संस्थेला ५० ते २५० कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे.
देहली येथील दंगलीत आपच्या धर्मांध नेत्याचा हात होता आणि नूंह येथील दंगलीतीही या पक्षाच्या धर्मांध नेत्याचा हात असल्याचे समोर येत आहे. यावरून ‘हा पक्ष म्हणजे दंगली घडवून हिंदूंना मारणारा पक्ष आहे’, असे समजायचे का ?
हिंदूंच्या जलाभिषेक यात्रेवर आक्रमण करणार्या घटनेला आता ८ दिवस झाले असून धर्मांध मुसलमानांच्या कृत्यांचा घटनाक्रम बाहेर येत आहे. हे आक्रमण पूर्णत: पूर्वनियोजित असल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागत आहेत.