शामली (मध्यप्रदेश) येथील मदरशात मौलानाने १४ वर्षीय मुलीवर केला बलात्कार !

मदरशांमध्ये अशा घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत असल्याने देशभरात सर्व मदरशांवर प्रतिबंध लादून तेथील मुलांना मुख्य प्रवाहातील शिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे !

मणीपूरच्‍या घटनेवरून केलेले राजकारण घटनेपेक्षा अधिक लज्‍जास्‍पद !

गेली ६ वर्षे मणीपूरमध्‍ये भाजपची सत्ता असल्‍यापासून तेथे एकही हिंसाचाराची घटना घडली नाही. संचारबंदी लागू करावी लागली नाही, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ९ ऑगस्‍टच्‍या सायंकाळी लोकसभेत केला.

(म्हणे) ‘मणीपूरमध्ये भारतमातेची हत्या करण्यात आली !’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांची लोकसभेत गरळओक
पंतप्रधान मोदी यांच्यावरही आरोप !

धर्मांधांनी हिंदूंच्या देवतांच्या प्रतिमा नष्ट केल्या, तर ‘जुबेर खान’ या कर्मचार्‍याच्या औषधालयाला हातही लावला नाही !

नूंह येथील अलवर रुग्णालयावरील आक्रमणाचे प्रकरण !

ललितपूर (उत्तरप्रदेश) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड करणार्‍या २ मुसलमानांना अटक !

मूर्तीभंजक महंमद घोरीचे वंशज आजही भारतात मोकाट फिरत आहेत, हे लक्षात घ्या. त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी सरकार काही पावले उचलणार का ?

हिंदु धर्म संपवण्यासाठी भारतात बाँबस्फोट घडवण्याची पुणे येथील व्यक्तीला मिळाली धमकी !

अशा प्रकारचे संदेश प्राप्त होणे, ही भारतासाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. अशा धमक्या देणार्‍यांना लगेचच शोधून मूळ सूत्रधारापर्यंत पोचणे आवश्यक !

‘ओ माय गॉड २’मध्ये भगवान शिव खाद्यपदार्थ खरेदी करतांना दाखवले !

देवतांचे मानवीकरण करून त्यांचे विडंबन करणार्‍या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

तमिळनाडूमध्ये भाजपच्या कार्यालयातून ‘भारतमाते’चा पुतळा प्रशासनाने हटवला !

अनुमती न घेतल्याने पुतळा हटवल्याची प्रशासनाची माहिती

वर्ष १९८० मधील मोरादाबाद दंगलींचा अहवाल ४३ वर्षांनी उत्तरप्रदेश विधानसभेत सादर !

मुस्लिम लीगचे नेते दंगलीसाठी कारणीभूत असल्याचा एम्.पी. सक्सेना यांचा वर्ष १९८३ चा हा अहवाल ! ४० वर्षे सर्वपक्षीय सरकारांनी अहवाल दाबून ठेवला ! हिंदुत्वनिष्ठांनीच ही दंगल घडवल्याचे आतापर्यंत सांगत आली हिंदुद्वेष्टी काँग्रेस !

हरियाणामध्ये ५० गावांमध्ये मुसलमान व्यापार्‍यांना प्रवेशबंदी !

हिंदु समाज हा सहिष्णु आहे. तो बहिष्कारासारखे टोकाचे पाऊल का उचलत आहे, हे जाणून त्याला आश्‍वस्त करण्याचे काम सरकार करणार का ?