शामली (मध्यप्रदेश) येथील मदरशात मौलानाने १४ वर्षीय मुलीवर केला बलात्कार !
मदरशांमध्ये अशा घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत असल्याने देशभरात सर्व मदरशांवर प्रतिबंध लादून तेथील मुलांना मुख्य प्रवाहातील शिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे !
मदरशांमध्ये अशा घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत असल्याने देशभरात सर्व मदरशांवर प्रतिबंध लादून तेथील मुलांना मुख्य प्रवाहातील शिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे !
गेली ६ वर्षे मणीपूरमध्ये भाजपची सत्ता असल्यापासून तेथे एकही हिंसाचाराची घटना घडली नाही. संचारबंदी लागू करावी लागली नाही, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ९ ऑगस्टच्या सायंकाळी लोकसभेत केला.
राहुल गांधी यांची लोकसभेत गरळओक
पंतप्रधान मोदी यांच्यावरही आरोप !
नूंह येथील अलवर रुग्णालयावरील आक्रमणाचे प्रकरण !
मूर्तीभंजक महंमद घोरीचे वंशज आजही भारतात मोकाट फिरत आहेत, हे लक्षात घ्या. त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी सरकार काही पावले उचलणार का ?
अशा प्रकारचे संदेश प्राप्त होणे, ही भारतासाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. अशा धमक्या देणार्यांना लगेचच शोधून मूळ सूत्रधारापर्यंत पोचणे आवश्यक !
देवतांचे मानवीकरण करून त्यांचे विडंबन करणार्या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटणार नाही !
अनुमती न घेतल्याने पुतळा हटवल्याची प्रशासनाची माहिती
मुस्लिम लीगचे नेते दंगलीसाठी कारणीभूत असल्याचा एम्.पी. सक्सेना यांचा वर्ष १९८३ चा हा अहवाल ! ४० वर्षे सर्वपक्षीय सरकारांनी अहवाल दाबून ठेवला ! हिंदुत्वनिष्ठांनीच ही दंगल घडवल्याचे आतापर्यंत सांगत आली हिंदुद्वेष्टी काँग्रेस !
हिंदु समाज हा सहिष्णु आहे. तो बहिष्कारासारखे टोकाचे पाऊल का उचलत आहे, हे जाणून त्याला आश्वस्त करण्याचे काम सरकार करणार का ?