मध्यप्रदेशातील ४ गावांत मुसलमान आणि ख्रिस्ती व्यापार्यांना प्रवेशबंदी !
हिंदूंवरील आघात रोखण्यात सरकारी व्यवस्था अपयशी ठरत असल्यानेच हिंदूंना अशा प्रकारे टोकाचे निर्णय घ्यावे लागत आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ?
हिंदूंवरील आघात रोखण्यात सरकारी व्यवस्था अपयशी ठरत असल्यानेच हिंदूंना अशा प्रकारे टोकाचे निर्णय घ्यावे लागत आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ?
विधेयकानुसार जनतेचा वैयक्तिक डिजिटल डेटा चोरल्याचे अथवा त्याचा अपवापर केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित संस्थेला ५० ते २५० कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे.
देहली येथील दंगलीत आपच्या धर्मांध नेत्याचा हात होता आणि नूंह येथील दंगलीतीही या पक्षाच्या धर्मांध नेत्याचा हात असल्याचे समोर येत आहे. यावरून ‘हा पक्ष म्हणजे दंगली घडवून हिंदूंना मारणारा पक्ष आहे’, असे समजायचे का ?
हिंदूंच्या जलाभिषेक यात्रेवर आक्रमण करणार्या घटनेला आता ८ दिवस झाले असून धर्मांध मुसलमानांच्या कृत्यांचा घटनाक्रम बाहेर येत आहे. हे आक्रमण पूर्णत: पूर्वनियोजित असल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागत आहेत.
असा वासनांध ख्रिस्ती मुख्याध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक होय !
कर्नाटक उच्च न्यायालयाने आपल्या एका निकालात म्हटले आहे की, पत्नीने पतीला काळा म्हणत त्याचा अपमान करणे ही क्रूरता आहे. या आधारावर घटस्फोट दिला जाऊ शकतो, अशी टिप्पणी करत उच्च न्यायालयाने एका जोडप्याच्या घटस्फोटाला मान्यता दिली.
मणीपूरमधील हिंसाचारात म्यानमारमधून आलेल्या स्थलांतरितांचा हात असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे सरकारने या मागणीकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक !
मद्रास उच्च न्यायालयाने ‘पलानी मुरुगन स्वामी मंदिरात मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेशावर बंदी’, असे नमूद करणारे फलक पुन्हा लावण्याचा आदेश दिला आहे.
राज्यातील मलकानगिरी वनक्षेत्रात सीमा सुरक्षादलाच्या सैनिकांनी माओवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली. कैमेला भागातील माओवाद्यांच्या तळाविषयी सीमा सुरक्षा दलाला गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाली होती.
‘याविषयी कुणाला सांगितल्यास आणखी छायाचित्रे प्रसारित करणार’, अशी धमकी दिली आहे. एवढेच नव्हे, तर या टोळीने पोलिसांना उद्देशून ‘तुमच्यात धमक असेल, तर आम्हाला शोधून दाखवा. जय टिपू सुल्तान’, अशी पोस्ट प्रसारित केल्याचे समजते.