केरळमध्ये ख्रिस्त्यांच्या प्रार्थनास्थळी ३ बाँबस्फोट
जिहादी आणि जिहादी आतंकवादी यांना पाठीशी घालणारे शासनकर्ते, राजकीय पक्ष आणि निधर्मी संघटना असणार्या केरळमध्ये असे घडल्यास आश्चर्य ते काय ?
जिहादी आणि जिहादी आतंकवादी यांना पाठीशी घालणारे शासनकर्ते, राजकीय पक्ष आणि निधर्मी संघटना असणार्या केरळमध्ये असे घडल्यास आश्चर्य ते काय ?
जर हे आरोपी निर्दोष आहेत, तर हिंदु तरुणाची हत्या कुठल्या धर्मांधांनी केली ? हे आता कोण शोधणार ?
‘प्रेम हे प्रेम असते’ आणि ‘प्रेमाला धर्माच्या बंधनात बांधू नये’, अशा प्रकारे हिंदूंना उपदेश करणारे पुरो(अधो)गामी अशा घटनांच्या वेळी कोणत्या बिळात जाऊन लपतात ?
मोहाली येथे खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘बब्बर खालसा इंटरनेशनल’च्या ४ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
पृष्ठावर अश्लील छायाचित्रे आणि संदेश प्रसारित करून राष्ट्र-धर्म जागृती कार्याला कलंकित करण्याचा हिंदुविरोधकांचा प्रयत्न !
एका अज्ञात व्यक्तीने त्यांना ‘इ-मेल’ पाठवून २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. ‘हे पैसे न दिल्यास देशातील सर्वोत्कृष्ट नेमबाजांकडून तुम्हाला मारून टाकू’, असे धमकी देणार्याने सांगितले आहे.
भारत सरकारने या माजी नौसैनिकांची सुटका करावी, अशी मागणी ‘सातारा जिल्हा माजी नौसैनिक असोसिएशन’ने निवेदनाद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे.
इस्लामी आक्रमकांनी कह्यात घेतलेली देशभरातील हिंदूंची धार्मिक स्थळे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही हिंदूंना मुक्त करता न येणे लज्जास्पदच होय !
केरळ भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ? केरळ राज्य इस्लामी राज्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे लक्षात घेऊन केंद्रातील भाजप सरकारने आताच भविष्यातील संकट ओळखून हिंदूंच्या रक्षणासाठी कृतीशील व्हावे, असेच हिंदूंना वाटते !
श्री दुर्गादेवीला ‘काल्पनिक’ संबोधून स्वतःला महिषासुराचे वंशज म्हणवणार्यांच्या राजवटीत बिहारमधील सर्वसामान्य जनता किती भरडली जात असेल ?, याचा विचारच न केलेला बरा ! यावरून हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट होते !