भूमीच्या अतिक्रमणावरून मेजर जनरल आणि मालमत्ता अधिकारी यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या कारावासाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
केंद्रशासनाने वीर राघव रेड्डी यांच्या विरुद्ध सैन्याच्या ९ एकर भूमीवर अतिक्रमण करून ती बळकावली आहे, असा दिवाणी दावा केला.