पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्‍या काही राष्‍ट्रघातकी घोडचुका !

१. ‘भारताच्‍या फाळणीला संमती देणे.

२. भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित न करणे.

३. पाकने वर्ष १९४८ मध्‍ये काश्‍मीरवर आक्रमण केल्‍यावर भारतीय सैन्‍य युद्ध जिंकत असतांना ते थांबवून हा वाद संयुक्‍त राष्‍ट्रांत विनाकारण नेणे.

४. संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या सुरक्षा परिषदेमध्‍ये भारताला ५ देशांच्‍या स्‍थायी समितीमध्‍ये जागा मिळत असतांना ती चीनला देणे.

५. चीनने तिबेट गिळंकृत केल्‍यावर त्‍यास विरोध न करणे.

६. ‘हिंदी-चिनी भाई भाई’च्‍या स्‍वप्‍नात राहून भारताचा ८४ सहस्र चौरस किलोमीटर भूप्रदेश चीनला गिळंकृत करू देणे.’  (७.१.२०२१)

संपादकीय भूमिका

नेहरूंनी देशाला ‘हिंदु राष्‍ट्र’ घोषित न केल्‍याचा निर्णय आताच्‍या केंद्रशासनाने पालटावा, ही राष्‍ट्रप्रेमींची अपेक्षा !