शिवसेनेने प्रजासत्ताकदिनापर्यंत औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ नामकरण करावे ! – सुहास दाशरथे, जिल्हाध्यक्ष, मनसे

केवळ औरंगाबादच नव्हे, तर उस्मानाबाद, इस्लामपूर यांची नावे पालटून ती संभाजीनगर, धाराशिव, ईश्वरपूर अशी करण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने लढा द्यावा !

पाकिस्तानी सैन्याच्या बलुची नागरिकांवरील अत्याचारांविरोधात आवाज उठवणार्‍या करिमा बलुच यांचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू

बलुचिस्तानसाठी लढणार्‍या व्यक्तीचा अशा प्रकारे संशयास्पदरित्या मृत्यू होण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. पत्रकार साजिद हुसैन यांचा ही असाच मृत्यू झाला होता !

बंदी ते बक्षिसी !

आतापर्यंत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (यूएई), रशिया आणि मालदीव यांनी त्यांच्या देशाच्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी मोदी यांना सन्मानित केले. त्यात आता अमेरिकेची भर पडली आहे. हा काळाचा महिमा आहे. येणार्‍या काळात भारत विश्‍वात सर्वोच्च स्थानावर जाणार आहे, याची ही नांदी आहे.

कोरोना लसीमध्ये डुकराच्या मांसाचा वापर झाल्याच्या माहितीवरून इस्लामी देशांमध्ये चिंता

कोरोनाचे लसीकरण जगातील काही देशांमध्ये चालू झाले आहे. भारतातही लवकरच ते चालू होणार आहे; मात्र मुसलमान देशांनी चिंता व्यक्त केली आहे, ‘ही लस सडलेल्या पशूंची चामडी, हाड, गुरे आणि डुक्कर यांची चरबी उकळवून बनवली जात आहे.

गोव्यात ‘निज गोंयकार मुस्लिम’ संघटनेची स्थापना

मुसलमानांच्या उद्धारासाठी मुसलमानांच्या एका गटाने ‘निज गोंयकार मुस्लिम’ संघटनेची स्थापना केली आहे. उद्योजक नितीन कुंकळ्ळेकर, दंततज्ञ डॉ. हर्बर्ट गोम्स आणि इतिहासतज्ञ प्रा. प्रजल साखरदांडे यांच्या उपस्थितीत या संघटनेची स्थापना करण्यात आली.

जिहादी आतंकवाद आणि शहरी नक्षलवाद यांच्या अभद्र आघाडीचे नवी देहली प्रयोगकेंद्र ! – कपिल मिश्रा, माजी आमदार, नवी देहली

देशाला हिंदुस्थान म्हटले जाऊ शकते, तर हिंदु राष्ट्र का नाही ? प्रत्येक वेळी अल्पसंख्यांकांनीच का ठरवायचे की, देशाने कोणत्या दिशेला जायला हवे ? हिंदूंनी आपल्यासाठी विचार करू नये का ?

‘गेंडामाळ कब्रस्तान न्यासा’कडून शासकीय अनुदानाचा अपलाभ घेतल्याची तक्रार !

सातारा नगरपालिकेने ‘गेंडामाळ कब्रस्तान न्यासा’ला नोटीस बजावली आहे.

सौदी अरेबियाकडून ‘मुस्लिम ब्रदरहुड’ संघटनेचा निषेध करण्यास नकार देणारे १०० इमाम आणि मौलवी यांची पदावरून हकालपट्टी

आतंकवादी संघटनांचा निषेध न करणारे सौदी अरेबियात इतके इमाम आणि मौलवी असतील, तर भारतात त्यांची गणतीच करता येणार नाही !

परकीय आक्रमणांपेक्षा धर्मद्वेष्टे झालेले स्वतंत्र भारतातील निधर्मी शासनकर्ते !

मुसलमान, इंग्रज, शक, हूण, कुशाण असे अनेक आक्रमक आले; पण त्यांनी कुणी मंदिरे कह्यात घेण्याचा कायदा केला नाही. इंग्रजांनी तर १५० वर्षांच्या कारकीर्दीत कुठल्याही मंदिराच्या व्यवस्थेत हस्तक्षेप केला नाही.

भारतात अशी कठोर कारवाई कधी होणार ?

इस्लामी आतंकवादी संघटना ‘मुस्लिम ब्रदरहुड’वर टीका करणे आणि तिचा निषेध करण्यास नकार दिल्याने सौदी अरेबियाच्या सरकारने देशातील १०० इमाम आणि मौलवी यांची पदावरून हकालपट्टी केली आहे.