पाकने क्षमा मागावी ! – आस्थापनाची मागणी

तुर्कस्तानचे आस्थापन अल्बायर्क अँड ओज्पॅक ग्रुपच्या कार्यालयावर काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून धाड टाकण्यात आली होती. पोलिसांनी आस्थापनाच्या काही कर्मचार्‍यांना कह्यात घेऊन त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

उज्जैनमधील मुसलमानबहुल भागात हिंदूंनी आयोजित केलेल्या फेरीवर धर्मांधांकडून दगडफेक !

गेली कित्येक शतके हिंदूंवर धर्मांधांकडून अत्याचार होत आहेत. याचे कारण हिंदूंच्या वृत्तीत पालट झाला नाही. हिंदूंनी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवले असते, तर हिंदूंवर अशी वेळ आली नसती !

केंद्र सरकारने हे रोखणे आवश्यक !

केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाने सरकारकडे मुसलमानबहुल भागात मुसलमान पोलीस, शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी तैनात करण्याची शिफारस केली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

८ वर्षांपूर्वी हिंदु तरुणीशी विवाह करणार्‍या मुसलमानाची घरवापसी !

कासिम याने म्हटले की, माझे पूर्वज बाबरचे वंशज नव्हते, असे मला वाटत होते. आमचे पूर्वजही हिंदु समाजाचाच भाग होते. मी आज माझ्या समाजामध्ये आलो आहे. संपूर्ण कुटुंब माझ्यासमवेत आहे. कोणत्याही दबावाविना मी धर्मांतर केले आहे.

चीनने क्षमा मागावी किंवा कारवाईसाठी सिद्ध व्हावे ! – अफगाणिस्तानची चेतावणी

फगाणिस्तानमध्ये हेरगिरी करणार्‍या चीनच्या १० हेरांना अटक करण्यात आली आहे. यातील दोघे जण ‘हक्कानी नेटवर्क’ या आतंकवादी संघटनेच्या संपर्कात होते.

भारताचे पहिले शिक्षणमंत्री अबुल कलाम आझाद यांच्या मनात भारताविषयी प्रेम नव्हते !- भाजपचे उत्तरप्रदेशातील मंत्री आनंद स्वरूप शुक्ला

शुक्ला यांचे सरकार सत्तेत असल्याने त्यांनी अबुल कलाम आझाद यांचा चालू असलेला उदो उदो बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

डुकराचा अंश असलेल्या कोरोना लसीला ‘संयुक्त अरब अमिरात फतवा परिषदे’ची मान्यता

कोरोनाच्या विषयात ‘पोर्क जिलेटीन’कडे अन्न म्हणून नव्हे, तर औषध म्हणून पाहिले जात आहे – ‘संयुक्त अरब अमिरात फतवा परिषदे’चे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन

डुकराची चरबी असल्याच्या शक्यतेवरून चीनकडून सिद्ध करण्यात येणारी कोरोनावरील लस न वापरण्याचा मुसलमान संघटनांचा निर्णय

धर्माच्या आधारे कोरोना लसीला इस्लामी राष्ट्र मान्यता देते; पण भारतातील मुसलमान विरोध करतात ! ही त्यांची धर्मांधातच नव्हे का ?

इराकमधील एक जरी अमेरिकी नागरिक ठार झाला, तर इराणवर सैन्य कारवाई करू !

भारताने इतक्या वर्षांत पाकला कधी अशी चेतावणी दिली आहे का ? अमेरिकेप्रमाणे भारत वागला असता, तर जिहादी आतंकवाद आणि पाक या दोन्ही समस्या कायमच्या सुटल्या असत्या !

हे बंगाल सरकारला लज्जास्पद !

सर्वोच्च न्यायालयात पुनीत कौर ढांडा यांनी याचिका प्रविष्ट करून बंगालच्या मुसलमानबहुल मालदा, उत्तर दिनाजपूर, मुर्शिदाबाद, नादिया, कूचबिहार, कोलकाता, उत्तर २४ परगणा आणि दक्षिण परगणा या भागांत हिंदूंना मतदान करू दिले जात नाही, असे म्हटले आहे.