हिंदूंच्या प्रत्येक सणात विघ्न आणून दंगलसदृश स्थिती निर्माण करण्याचा धर्मांधांनी चंगच बांधला आहे !

…यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

  • २०२१ च्या होळीमध्ये अकोला येथील पोला चौक येथे २०० ते ३०० मुसलमानांनी एकत्र येऊन होळीच्या अग्नीवर पाणी टाकून होळी विझवली ! त्याला लाथ मारली. हिंदूंना पिटाळून लावले.
  • काही दिवसांपूर्वी मलंगगड येथील मंदिरात आरती चालू असतांना धर्मांध घुसले. त्यांनी गोंधळ घातला आणि ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दिल्या.
  • धर्मांधांकडून नवरात्री किंवा गणेशोत्सवाच्या काळात प्रतिवर्षी मिरवणुकांमध्ये विघ्न आणून देशात आणि राज्यात दंगलसदृश स्थिती निर्माण केली जाते.