…यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

- २०२१ च्या होळीमध्ये अकोला येथील पोला चौक येथे २०० ते ३०० मुसलमानांनी एकत्र येऊन होळीच्या अग्नीवर पाणी टाकून होळी विझवली ! त्याला लाथ मारली. हिंदूंना पिटाळून लावले.
- काही दिवसांपूर्वी मलंगगड येथील मंदिरात आरती चालू असतांना धर्मांध घुसले. त्यांनी गोंधळ घातला आणि ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दिल्या.
- धर्मांधांकडून नवरात्री किंवा गणेशोत्सवाच्या काळात प्रतिवर्षी मिरवणुकांमध्ये विघ्न आणून देशात आणि राज्यात दंगलसदृश स्थिती निर्माण केली जाते.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
समंजस, प्रेमळ आणि देवाची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर (वय ४ वर्षे) !
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !