…यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

- २०२१ च्या होळीमध्ये अकोला येथील पोला चौक येथे २०० ते ३०० मुसलमानांनी एकत्र येऊन होळीच्या अग्नीवर पाणी टाकून होळी विझवली ! त्याला लाथ मारली. हिंदूंना पिटाळून लावले.
- काही दिवसांपूर्वी मलंगगड येथील मंदिरात आरती चालू असतांना धर्मांध घुसले. त्यांनी गोंधळ घातला आणि ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दिल्या.
- धर्मांधांकडून नवरात्री किंवा गणेशोत्सवाच्या काळात प्रतिवर्षी मिरवणुकांमध्ये विघ्न आणून देशात आणि राज्यात दंगलसदृश स्थिती निर्माण केली जाते.
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याच्या प्रकरणी मीर शाह याला अटक
केवळ अद्वैतातच निर्भयता असणे !
ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी साधना करणेच आवश्यक !
प्रभु श्रीरामाचे श्रेष्ठत्व !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश