म. गांधी यांना मारण्यामागील नथुराम गोडसे यांची वेदना समजून घ्या !
मी गांधी यांना मारले; कारण त्या व्यक्तीची कूटनीती अधिक काळ चालली असती. त्यामुळे भारताचे अस्तित्व शिल्लक राहिले नसते आणि आदर्शही शिल्लक राहिले नसते.
मी गांधी यांना मारले; कारण त्या व्यक्तीची कूटनीती अधिक काळ चालली असती. त्यामुळे भारताचे अस्तित्व शिल्लक राहिले नसते आणि आदर्शही शिल्लक राहिले नसते.
या मुलांना गुन्हेगारीच्या जगात प्रसिद्ध व्हायचे होते. त्यांनी स्वतःची गुन्हेगारी टोळीही बनवली होती. ‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’ यांसारखे चित्रपट अन् ‘वेब सीरिज’ यांत चित्रित केलेल्या गुंडांच्या जीवनशैलीचा आमच्यावर प्रभाव आहे’, असे या अल्पवयीन आरोपींनी पोलिसांना सांगितले.
देहलीमध्ये साक्षी नावाच्या तरुणीची २५ वेळा चाकू भोसकून आणि तीन वेळा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. झारखंडमध्ये अनुराधा नावाच्या तरुणीला चौथ्या मजल्यावरून ढकलून हत्या करण्यात आली.
बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या घोषणेनंतर हिंसाचार
काँग्रेसकडून तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप
‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारखे किळसवाणे प्रकार खपवून घेतल्याचा परिणाम ! सरकार आता तरी भारतात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’वर बंदी घालणार का ?
दोषी लव्ह जिहाद्यांना तात्काळ फाशी द्या, तसेच देशभरात ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करा, देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशी मागणी अखिल भारतीय हिंदु महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष यांनी केली.
‘बलात्कार करणार्यांना अल्पवयीन म्हणायचे का ?’, हाच प्रश्न आता निर्माण झाला आहे. याकडे सरकारने लक्ष देऊन अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा, असेच जनतेला वाटते !
चर्चगेट परिसरातील उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सावित्रीबाई फुले वसतीगृहातील एका विद्यार्थीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या प्रकरणाची सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी घोषित करण्यात आली आहे.
भर न्यायालयात अशा प्रकारच्या घटना घडणे म्हणजे गुंडांना पोलिसांचा कोणताही धाक नसल्याचेच दर्शक होत !
काँग्रेसचे नेते अवधेश राय यांच्या वर्ष १९९१ मध्ये झालेल्या हत्येचे प्रकरण