संभाजीनगर येथे होणाऱ्या मोर्च्याला ५० सहस्र लोक जमवण्याचे भाजपचे लक्ष्य !
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २३ मे या दिवशी महापालिकेवर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्च्याची सिद्धता चालू झाली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २३ मे या दिवशी महापालिकेवर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्च्याची सिद्धता चालू झाली आहे.
आदिवासी बांधवांना असे आंदोलन का करावे लागते ? अशा कर्तव्यचुकार पोलिसांनाच कारागृहात डांबण्याची मागणी केल्यास चूक ते काय ?
अलवर येथील राजगडमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ३०० वर्षे जुने शिवमंदिर आणि अन्य २ मंदिरे पाडल्याच्या विरोधात भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर साधू-संतांच्या सहभागासह ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.
सर्वसामान्य जनता खासगी वाहतुकीकडे वळत आहे. याला कारण एस्.टी. महामंडळाचा गलथान कारभार आणि स्वार्थी राजकारण आहे. त्यामुळे संप मागे घेण्याचे आवाहन करतांना राजकारण्यांनी प्रथम एस्.टी. महामंडळाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन द्यावे. तसे झाले, तर अशी वेळ येणार नाही, हे निश्चित !
वर्ष १९७७ मध्ये या मंदिराची भूमी वादग्रस्त असल्यावरून हे मंदिर न्यायालयाकडून बंद करण्यात आले होते. असे खटले प्रलंबित रहात असतील, तर न्याय कसा मिळणार ?
आतंकवादी आक्रमणातील आरोपींकडून महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी आणि त्यांच्या मुलाने भूमी खरेदी केली. त्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला.
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी जिल्हाधिकार्यांचे आदेश
ण्यातील ‘सकल जैन संघ’ आणि ‘अखिल भारतीय श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक युवक महासंघ’ यांनी पुण्याचे उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांच्याकडे महुआ मोईत्रा यांच्या विरोधात कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहे.
यावरून मुसलमानांसाठी धर्मच प्रथम असतो, इतर सर्व गोष्टी दुय्यम असतात, हे सिद्ध होते. शिक्षणात मुसलमान मागास असल्याची ओरड करणारे आता याविषयी काही बोलतील का ?
या वेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या वेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली.