पतियाळा (पंजाब) येथील श्री महाकाली मंदिरात मूर्तीचे पावित्र्य भंग करू पहाणार्या तरुणाला अटक !
पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या अशा प्रकारच्या अवमानाच्या घटनांमागील षड्यंत्र शोधून काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे !
पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या अशा प्रकारच्या अवमानाच्या घटनांमागील षड्यंत्र शोधून काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे !
‘भारत सरकार देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्यास अपयशी ठरले आहे; मात्र पाकमध्ये हिंदूंचे रक्षण केले जाते’, अशी बढाई मारणारे पाकचे पंतप्रधान इम्रान खान याविषयी आता तोंड उघडतील का ?
‘‘कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा अवमान झाल्यावर याचा निषेध नोंदवण्यासाठी बेळगावमध्ये आंदोलन करणार्या ६१ मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने राजद्रोहाचे गुन्हे नोंद केले आहेत. तरी हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
सर्वपक्षीय नेत्यांचा शेकडो ट्रॅक्टरसह कळमनुरी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा !
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बंद पाळणार, मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याची चेतावणी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे धाडस भाजपच्या राज्यात होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारचा धर्मांध आणि समाजकंटक यांच्यावर वचक असला पाहिजे !
श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव प्रशासकीय दिरंगाईमुळे ऐनवेळी रहित करण्यात आला आहे. त्यामुळे भाविक, म्हसवडकर नागरिक, व्यापारी आदी वर्गातून निषेध फेरी काढून तीव्र संताप !
त्रिपुरामधील कथित घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्रात रझा अकादमीच्या धर्मांधांनी हिंदु व्यापार्यांवर आक्रमण केले. दुकानांची तोडफोड, पोलिसांना मारहाण, वाहनांची जाळपोळ आणि खासगी मालमत्तेची हानी करण्यात आली होती.
रझा अकादमीने काढलेला मोर्चा पूर्वनियोजित होता. हे पोलिसांच्या लक्षात का आले नाही ? राज्यात सरकारच्या पाठिंब्याने हिंदूंवर अन्याय चालू आहे का ?
मुसलमान समाजाने मोर्च्यांच्या नावाखाली एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे सामाजिक माध्यमांतून प्रसारित होणार्या ‘व्हिडिओ’मध्ये दिसत आहे.