कचरा प्रश्न सोडवा, नंतर बांधकामे उभारा ! – गोवा खंडपिठाचा आदेश

कचरा समस्येवरून न्यायालयाने नगरपालिकेला असे फटकारावे लागणे मडगाव पालिकेला लज्जास्पद ! अशासकीय संस्थांना गंभीर प्रकरणांची नोंद घेऊन न्यायालयात धाव घ्यावी लागते. हीच गोष्ट पालिका आणि प्रशासन यांना का समजत नाही ?

रत्नागिरी बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाविषयी मनसेने प्रशासनाला दिली निवेदनाद्वारे आंदोलनाची चेतावणी

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम हे मातीचे मोठे ढिगारे, खड्डे आणि उभारलेले काही खांब या पलीकडे गेलेले दिसत नाही.

चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाच्या भिंतीला दिला प्लास्टिकचा आधार

निकृष्ट काम करणारा ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून या कामाचा सर्व पैसा वसूल करायला हवा !, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल !

लाचलुचपतीवर कुचकामी प्रतिबंध !

सरकारी कार्यालये ही भ्रष्‍टाचाराची उगमस्‍थाने आहेत, हे कुणालाही अमान्‍य नसावे !

‘रिंग रोड नको’ आणि उड्डाणपुलाच्‍या दिरंगाईचा निषेध म्‍हणून शिवरे (पुणे) ग्रामस्‍थांचे महामार्गावर आंदोलन !

शिवरे फाटा येथील उड्डाणपुलाचे काम त्‍वरित करावे, यासाठी हे रस्‍ता बंद आंदोलन केले होते. २२३ एकर बागायती क्षेत्र यामध्‍ये संपादित होणार असल्‍याने ‘जगायचे कसे ?’ असा प्रश्‍न ग्रामस्‍थांनी उपस्‍थित केला.

कल्याण येथील आधारवाडी कारागृहात बंदीवानाकडे सापडले १५ भ्रमणभाष !

इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रमणभाष कारागृहात येतातच कसे ? बंदीवानांना पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याची शक्यता नाकारता येत नाही !

‘समस्येवर तोडगा नाही, तर आपत्ती अटळ !’

अशी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ देणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. लोकप्रतिनिधी प्रतिवर्षी या ठिकाणी भेट देऊन आश्वासने देतात; पण येथील कचरा समस्या तशीच आहे !

गोवा एक्‍सप्रेसमधील ‘स्‍लिपर कोच’ न्‍यून केल्‍याने प्रवाशांना अनेक अडचणी !

गोवा एक्‍सप्रेसमधील शयनयान डब्‍यांची संख्‍या न्‍यून केल्‍यावर प्रवाशांना कोणत्‍या अडचणी येतील, याचा अभ्‍यास प्रशासनाने केला नाही का ? अभ्‍यास न करता निर्णय घेतल्‍याने प्रवाशांना येणार्‍या अडचणींचे दायित्‍व कुणाचे ? सारासार विचार न करता जनतेला त्रास होईल, असे निर्णय घेणारे प्रशासन काय कामाचे ?

बेंगळुरू येथे वीज देयक देणार्‍या कर्मचार्‍यांवर मुसलमान तरुणाकडून आक्रमण !

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने विनामूल्य वीज देण्याच्या योजनेचा परिणाम ! जनतेला श्रम केल्याविना सर्व काही विनामूल्य देण्याची राजकारण्यांकडून लावण्यात येणारी सवय देशासाठी घातक !

सिंधुदुर्ग : शिक्षकांच्या रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांना घेतल्यास जलसमाधी घेणार !

शासनाला हे का कळत नाही ? या निर्णयामुळे स्थानिक बेरोजगार डी.एड्. उमेदवारांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या बेरोजगारांना शिक्षण सेवेत सामावून घ्यावे, तसेच शिक्षकभरती प्रक्रियेत त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली जात आहे.