सिंधुदुर्ग जिल्ह्यात नरकासुर प्रतिमादहन करण्याच्या प्रकारांत मोठ्या प्रमाणात वाढ

गोवा राज्यात प्रामुख्याने चालणारी ही कुप्रथा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पसरू लागली आहे. नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात सर्वत्र नरकासुराच्या प्रतिमा बनवणे आणि त्याच्या स्पर्धा आयोजित यांचे प्रमाण पुष्कळ वाढल्याचे स्पष्ट झाले.

गोव्यात नरकासुरदहन प्रथेतील गैरप्रकारांमुळे नागरिक त्रस्त

पूर्वी गोव्यात गावात १ याप्रमाणे मनुष्याच्या उंचीहून थोड्या अधिक उंचीच्या प्रतिमा बनवून त्या दहन केल्या जात असत. त्यानंतर मोठमोठ्या प्रतिमा बनवून त्यांच्या स्पर्धा घेण्याचा अपप्रकार चालू झाला. ज्यामध्ये श्रीकृष्णाऐवजी नरकासुरालाच अधिक महत्त्व दिले जाऊ लागले !

काँग्रेसचे आणखी एक पाप उजेडात !

सोनिया गांधी अध्यक्षा असलेल्या ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने आर्थिक अपव्यवहार केल्याचे आढळल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने तिची विदेशी अनुदान अनुज्ञप्ती रहित केली आहे.

विदेशी फंडिंग के आरोप में कांग्रेस के ‘राजीव गांधी फाऊंडेशन’का ‘एफसीआरए’ लाइसेंस हुआ रद्द !

जनता शीघ्र ही उसका ‘राजनैतिक’ लाइसेंस भी निरस्त करेगी !

विदेशी ॲपमध्ये पैसे गुंतवल्यामुळे सोलापूरवासियांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

तांत्रिक माहिती नसतांना ‘व्हर्चुअल’ गुंतवणूक केल्याने लोकांना फटका बसत आहे, अशी माहिती नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रातील तज्ञ देत आहेत. अपकीर्तीच्या भीतीने अनेक जण समोर येऊन तक्रार द्यायला घाबरत आहेत. त्यामुळे अशा फसवणूक करणार्‍यांचे फावत आहे.

डॉ. निखिल सैंदाणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार !

नाशिक जिल्हा रुग्णालयातील बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी केंद्रीय आरोग्य सचिवांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील तत्कालीन अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने ६ ऑक्टोबर या दिवशी राखून ठेवला.

संयम पाळणे, ही हिंदु संस्कृती आहे, धांगडधिंगा नव्हे ! – शरद उपाध्ये, लेखक आणि राशीचक्रकार

देवाच्या सणांचे निमित्त करून धांगडधिंगाच घातला जातो. सवाष्ण, कुमारिका या स्वरूपात स्त्रीचा आदर करणे आणि तिला मातृस्वरूपात बघणे, ही उदात्तता दिसतच नाही. धुंद गरबा, मेजवान्या, उत्तमोत्तम ड्रेस आणि उत्तान नृत्य हा आपला आनंद झाला. यात देवीची सेवा कुठे आहे ?

श्री गणेशमूर्ती विसर्जनातील अक्षम्य चुका !

आता काही दिवसांवर नवरात्र आहे. त्यात युवावर्गाचा सहभाग अधिक असतो. गणेशोत्सवात पहायला मिळालेला अयोग्य भाग नवरात्रोत्सवात पहायला मिळू नये आणि उत्सवात धार्मिकता असावी, थिल्लरपणा नकोच, हेच या निमित्ताने सांगणे !

सामाजिक भान विसरलेली हिंदी चित्रपटसृष्टी !

हिंदी चित्रपटसृष्टीला शिखरावर पोचवण्यात महत्त्वाचे योगदान देणार्‍यांचीही आता दुसरी किंवा तिसरी पिढी सध्या चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. ‘वाडवडिलांनी दिलेला वारसा टिकवता आला नाही, तरी त्यांचे नाव धुळीला मिळवण्याचे काम केले नाही म्हणजे झाले’, असे म्हणण्याची वेळ सध्या आली आहे !

गांधी आणि गांधीवादी !

जे हातात आहे, तेच राखायला काँग्रेसला जमत नसतांना ‘भारत जोडो’सारख्या यात्रा करून काय साध्य होणार आहे ? ‘भारत जोडो यात्रा करून संघाला संपवणार’, अशी भाषा काँग्रेसने केली. संघ सध्या भक्कम स्थितीत आहे; मात्र त्याला संपवण्याची भाषा करणार्‍या काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे.