भारताच्या इस्लामीकरणासाठीच लव्ह जिहादचे षड्यंत्र ! – आमदार नीतेश राणे, भाजप

मुसलमान गुन्हे करतात; कारण त्यांचे पुढारी त्यांच्यासाठी उभे रहातात. हिंदूंच्या नेत्यांनी हिंदूंसाठी उभे रहायला हवे. हिंदू एकत्र येत नाहीत, तोपर्यंत प्रश्‍न सुटणार नाहीत. जेथे आहोत, तेथे हिंदू म्हणून लढायला शिका.

सुधारित कायद्यांमुळे गुन्‍हे सिद्ध होण्‍याचे प्रमाण ९० टक्‍क्‍यांपर्यंत नेऊ ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

ब्रिटीशकालीन कायदे भारतियांना दाबून ठेवण्‍यासाठी करण्‍यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या कायद्यांमध्‍ये लोकशाहीनुरूप पालट केला आहे. त्‍यामुळे हे कायदे नवीन आव्‍हानांना सामोरे जाण्‍यास सिद्ध करतील.

कुराण जाळण्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी डेन्मार्क आणणार कायदा !

डेन्मार्कमधील विविध इस्लामी देशांच्या दूतावासांच्या बाहेर विविध डॅनिश नागरिकांनी कुराणाच्या प्रती जाळल्याच्या घटना गेल्या काही मासांत समोर आल्या आहेत.

कायदे कडक असतील, तरच परंपरा जपली जाईल ! – अधिवक्‍ता (श्री.) अश्‍विनीकुमार उपाध्‍याय, सर्वोच्‍च न्‍यायालय

इंग्रजांनी बनवलेले कायदे हे त्‍यांना हितकारक होते. त्‍यामुळे त्‍या कायद्यांमध्‍ये पालट करणे आवश्‍यक आहे. कायदे कडक नसतील, तर अराजकता माजल्‍याविना रहाणार नाही. कायदे कडक असतील, तरच ही परंपरा जपली आणि वाढवली जाईल.

कर्नाटकात गोहत्या आणि धर्मांतर बंदी कायदे रहित करू नयेत !

बेंगळुरू येथील संत संमेलनामध्ये १४ संत-महंतांकडून प्रस्ताव पारित

गुन्हेगारी मुक्ततेकडे वाटचाल !

केंद्रशासनाने ११ ऑगस्ट या दिवशी ब्रिटीशकालीन  फौजदारी कायदे पालटणार असल्याचे घोषित करून ऐतिहासिक पाऊल टाकले. त्यात आता आमूलाग्र परिवर्तन केले जाणार आहे.

गोव्यात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरविरोधी कायदा करा !

गोव्यात महिला आणि मुली गायब होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना ? या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना ? याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती अथवा पथक नेमावे.

अंतत: ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात होणार राष्ट्रव्यापी कायदा !

लव्ह जिहादसारख्या हिंदूंच्या मुळावर उठलेल्या षड्यंत्राच्या विरोधात केंद्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्तुत्य आहे !

संस्‍कृतीभंजनाचे षड्‍यंत्र !

कायद्यामुळे एखाद्याला न्‍याय मिळतो, तर दुसर्‍या बाजूला तेच कायदे गुन्‍हेगारांना संरक्षणही देतात. कायद्यातील त्रुटींमुळे देशातील भ्रष्‍टाचार रोखण्‍यात मोठे अपयश येत आहे. त्‍यामुळे भ्रष्‍टाचार्‍यांना कायद्याचा धाकही राहिलेला नाही.

वर्ष १८६० पासून चालत आलेले ‘भारतीय दंड विधान’ समाप्‍त होणार !

भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली, तरी ब्रिटीशकालीन कायद्यांना आतापर्यंत सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसने रहित केले नाही. हे अक्षम्य कृत्य भारतमातेची हत्या नव्हे का ? यावर आता जनतेने काँग्रेसी नेत्यांना भेटेल तिथे जाब विचारला पाहिजे !