लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या अंतर्गत मध्यप्रदेशात पहिली शिक्षा !

देशभरात फोफावलेल्या आणि हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादवर परिणामकारक आळा घालण्यासाठी २० वर्षांच्या शिक्षेपेक्षा फासावर लटकावण्याची शिक्षाच आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला मुसलमानांविषयी कोणतीच आस्था नाही !’-असदुद्दीन ओवैसी

ओवैसी काय कि त्यांचा मुसलमान समाज काय, ते भाजपला कधीच मत देणार नाहीत, हे सत्यही स्वीकारणे आवश्यक आहे !

मणीपूरमध्ये राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा लागू करा ! – ‘कोकोमी’ची पंतप्रधानांकडे मागणी

मणीपूरमधील हिंसाचारात म्यानमारमधून आलेल्या स्थलांतरितांचा हात असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे सरकारने या मागणीकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक !

वक्‍फ बोर्ड कायदा रहित करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

वक्‍फ बोर्ड कायदा त्‍वरित रहित करण्‍यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने धनबाद आणि बोकारो येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ करण्‍यात आले. त्‍यानंतर पंतप्रधानांच्‍या नावे प्रशासनाला निवेदन सादर करण्‍यात आले.

गोवा अत्‍यावश्‍यक सेवा परिरक्षक अधिनियम कायदा – १९८८ !

भारत सरकारने ‘अत्‍यावश्‍यक सेवा परिरक्षक अधिनियम कायदा’ संसदेमध्‍ये संमत करून घेतला. त्‍यानंतर हा कायदा प्रत्‍येक राज्‍यामध्‍ये आणला गेला आणि त्‍यांच्‍या परिस्‍थितीप्रमाणे तो ‘राज्‍य कायदा’ म्‍हणून घोषित करण्‍यास मान्‍यता दिली.

राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याचे काम ९० टक्के पूर्ण ! – आमदार नितेश राणे, भाजप  

राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची आमची सिद्धता असून ते काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.

अहिल्‍यानगर येथे ३ गोरक्षकांवर धर्मांध गोतस्‍करांचे प्राणघातक आक्रमण !

राज्‍यात गोवंश हत्‍याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्‍या गोवंशियांची हत्‍या, वाहतूक केली जात आहे, गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होत आहेत. यावरून गोतस्‍करीच्‍या समस्‍येची भीषणता लक्षात येते.

औरंगजेबाचे महिमा मंडन करणार्‍यांना सोडणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

‘लव्ह जिहाद’, फसवून विवाह करणे याविषयी इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी योग्य कायदा अस्तित्वात आणू. मशिदींवरील भोंग्यांविषयीचे सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या निर्देशांचे कुणी उल्लंघन करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधातील कायदा व्हावा ! – प्रवीण दरेकर, गटनेते, भाजप

महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असून हिंदु मुलींना बळजोरीने धर्मांतर करायला भाग पाडले जात आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अनधिकृत धर्मांतर बंदीचा कायदा आणला आहे.

मंदिरे अधिग्रहण करू नये, या विचाराचे आमचे सरकार आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवस्थानची नावलौकिकता पहाता व्यवस्थापन समितीकडून होणारा भ्रष्टाचार न सांगण्यासारखा आहे. देवस्थानच्या मालकीच्या मिळकतीमध्ये होणारा भ्रष्टाचार, जंगम आणि स्थावर मालमत्तेचा होणारा अपवापर रोखण्याची आवश्यकता आहे.