
मुंबई – ब्रिटीशकालीन कायदे भारतियांना दाबून ठेवण्यासाठी करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या कायद्यांमध्ये लोकशाहीनुरूप पालट केला आहे. त्यामुळे हे कायदे नवीन आव्हानांना सामोरे जाण्यास सिद्ध करतील. पूर्वीच्या कायद्यांमुळे देशातील न्यायव्यवस्थेमध्ये वेळकाढूपणा होता. त्यामुळे तारखेवर तारीख मिळत होती; परंतु न्याय मिळत नव्हता. कायद्यातील सुधारणांमुळे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत नेऊ, असा विश्वास राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केला.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
समान नागरी कायदा हवा !
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त