समान नागरी कायदा आवश्यक असून राज्यघटनेतील कलम ४४ ची कार्यवाही आवश्यक ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

समान नागरी कायदा आवश्यक असून राज्यघटनेतील कलम ४४ ची कार्यवाही आवश्यक ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने, विविध उच्च न्यायालयांनी अनेकदा सुनावणींच्या वेळी देशात समान नागरी कायदा लागू करण्याविषयी सरकारला सल्ला दिला आहे; मात्र कोणत्याही सरकारने हा कायदा करण्याचा प्रयत्न केला नाही, हे लज्जास्पद !

केंद्र सरकारकडून ३ कृषी कायदे रहित ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

केंद्र सरकारकडून ३ कृषी कायदे रहित ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

मला कुणालाही दोष द्यायचा नाही. कदाचित् आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच आम्ही त्या शेतकर्‍यांची समजूत घालण्यात न्यून पडलो, असे मला वाटते. त्यामुळेच हे ३ कृषी कायदे रहित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

नगर येथे ६ सहस्र किलो गोमांस जप्त, ३ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद !

नगर येथे ६ सहस्र किलो गोमांस जप्त, ३ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद !

येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड जिल्ह्यात गोमांस घेऊन जाणार्‍या टेंपोला आरणगाव-जामखेड रस्त्यावर पकडले. टेंपोचालक नदिम मन्यार, मुजफ्फर शेख, रईस शेख यांच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

पाकिस्तानमध्ये आता बलात्कार्‍यांना नपुंसक करण्याची शिक्षा होणार !

पाकिस्तानमध्ये आता बलात्कार्‍यांना नपुंसक करण्याची शिक्षा होणार !

पाकच्या संसदेत कायदा संमत
पाकमध्ये असा कायदा करता येऊ शकतो, तर भारतात का नाही ?

अमरावती येथील हिंसाचारात रझा अकादमीसमवेत भाजप आणि युवासेना यांतील लोकांचाही हात !

अमरावती येथील हिंसाचारात रझा अकादमीसमवेत भाजप आणि युवासेना यांतील लोकांचाही हात !

अमरावती येथे झालेल्या दंगलीमागे रझा अकादमीसह राजकीय पक्षांचाही, म्हणजे; भाजप, तसेच युवा सेना यांचा हात असल्याचा महाराष्ट्र पोलिसांना संशय आहे. असा अहवाल पोलिसांकडून नुकताच गृहविभागाला सादर करण्यात आला आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे किल्ल्यांवर विसर्जन करण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे किल्ल्यांवर विसर्जन करण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध !

शिवशाहीर दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे ११ किल्ल्यांवर विसर्जन करण्यास संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शवला आहे.

श्रीराम, श्रीकृष्ण, तसेच भगवद्गीता, महाभारत, रामायण आणि गोमाता यांना राष्ट्रीय सन्मान मिळाला पाहिजे !

श्रीराम, श्रीकृष्ण, तसेच भगवद्गीता, महाभारत, रामायण आणि गोमाता यांना राष्ट्रीय सन्मान मिळाला पाहिजे !

अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा धार्मिक स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने भारतात ईशनिंदा किंवा कठोर कायदा नसल्याने गुन्हेगारांना कठोर शिक्षा देता येत नाही. यातूनच मोठ्या प्रमाणात हिंदु देवतांचा अवमान होईल, अशा पद्धतीने विज्ञापने दिली जातात.

अमरावती येथे उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर पोलीस सतर्क !

अमरावती येथे उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर पोलीस सतर्क !

अमरावती शहरात उसळलेली दंगल, जाळपोळ आणि दगडफेक या घटना लक्षात घेऊन शहर पोलीसदल सतर्क झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात शहरभर पोलिसांनी ‘फ्लॅगमार्च’ केला.

भारताची ओळख राजांमुळे नव्हे, तर ऋषिमुनींमुळे ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

भारताची ओळख राजांमुळे नव्हे, तर ऋषिमुनींमुळे ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

भारताची ओळख राजांमुळे नव्हे, तर ऋषिमुनींमुळे आहे. त्यांनी भारतीय संस्कृती समृद्ध करण्यासाठी सहस्रो वर्षे साधना केली.

अन्य राज्यांच्या धर्मांतरविरोधी कायद्यांचा अभ्यास करून कर्नाटकातही धर्मांतरविरोधी कायदा करू !

अन्य राज्यांच्या धर्मांतरविरोधी कायद्यांचा अभ्यास करून कर्नाटकातही धर्मांतरविरोधी कायदा करू !

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे अनेक स्वामीजी आणि हिंदु संघटना यांच्या शिष्टमंडळाला आश्‍वासन